चमकदार चेहरा ते जाड लांब केस… कोरफड जेलचे हे उपाय आहेत कमालीचे, जाणून घ्या

कोरफड आयुर्वेदात खुप गुणकारी मानली जाते. कारण आयुर्वेदात, कोरफडीचा वापर अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. ज्याद्वारे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यापासुन…

करीना कपूर या गोष्टीशिवाय जगू शकत नाही, 2-3 दिवस जरी ती गोष्ट मिळाली नाही तरी होते अस्वस्थ

बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री स्वत:च्या आरोग्याबाबत आणि डाएटबाबत किती काटेकोर असतात. त्यामध्येच एक नाव आहे करीना कपूर खान. करीना ही बॉलिवूडमधील अशा…

मंगळवेढा येथील शिवारातून ४३ हजार ७०० रुपये किंमतीच्या कडब्याची चोरी 

मंगळवेढा येथील शिवारातून ४३ हजार ७०० रुपये किंमतीचा ज्वारीचा वाळलेला कडबा २ हजार ३०० पेंढ्या चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरसह ८…

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील तरुणाचा उत्तर प्रदेश येथे मृत्यू

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील सिद्धनाथ सिताराम पवार या युवकास तानाजी गणपती घाडगे तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील व्यक्तीने प्रति महिना…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नगरी सत्कार समारंभाला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे; मा. आम. दिपकआबा आणि मा. आम. शहाजीबापू यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा समस्त सांगोल्यातील नागरिकांच्या वतीने गुरुवार दि ३…

विट्यात श्री सद्गुरु नागरी सहकारी पतसंस्थेचे आ. सुहास बाबर यांच्या हस्ते उदघाटन

विटा येथे श्री सदगुरु नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन आ. सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. बाबर बोलत होते,…

खानापूर तालुक्यात आजपासून जातीचा दाखला कॅम्पचे आयोजन

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत विटा तहसील कार्यालयाने ३ एप्रिल ते १० एप्रिल या काळात जातीचा दाखला कॅम्पचे आयोजन केले आहे,…

विट्यात भाजपतर्फे आमदार गोपीचंद पडळकरांचा भव्य नागरी सत्कार

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार पडळकर यांचा तालुका भाजपच्यावतीने विटा येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी…

आष्ट्यात युवक राष्ट्रवादीतर्फे शेतकरी आणि लाडकी बहिणींची फसवणुकीचा शासनावर आरोप

राज्यात लोकसभा निवडणुकीत सुफडा साप झालेल्या महायुती सरकारने तीन महिन्याने लागलेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देत व लाडकी बहीण…

इस्लामपूर पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी; मुख्याधिकारी पाटील यांना राष्ट्रवादीचे निवेदन 

इस्लामपूर शहरात पावसाच्या पाण्याने गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना…