घरच्याच मैदानावर लखनौवर ओढवली नामुष्की, प्लेऑफचं स्वप्न भंगल, हैदराबादचा दमदार विजय

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना रंगला. एकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कर्जाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी बँकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

बँकांकडून कर्जपुरवठ्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना कर्जपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्देश देत…

सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून 700000000000 कोटींची गुंतवणूक

राज्यातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत महायुती सरकारनं आतापर्यंत बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये आता आणखी एका निर्णयाची आणि महत्त्वपूर्ण धोरणाची…

मोठी बातमी! शपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले…

इस्लामपूरमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा

शहरातील भाजीपाला मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय बांधकाम करू नये , या मागणीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी भाजप नेते विक्रम पाटील…

सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अधयाक्षपदी मनोज उकळे यांची निवड

सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अधयाक्षपदी पुण्य नगरीचे सांगोला प्रतिनिधी मनोज उकळे यांची तर सचिवपदी आनंद दौंडे , कार्याध्यक्षपदी नावेद पठाण…

गटा-तटाचे राजकारण न करता भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार

मी कुठल्या गटा-तटाचे राजकरण न करता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा सामान्य कार्यकर्ता…

मोठे तळे सुशोभिकरणाचे काम ठप्प

अमृत २ योजनेमधून येथील मोठे तळे सुशोभीकरणाचे काम गेल्या पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत आहे. सदर सुशोभीकरण कामाच्या मक्तेदाराला बिल अदा…

बांगलादेशातून आयात होणाऱ्या कापडास बंदी

इचलकरंजी,बांगलादेशातून (Bangladesh) आयात होणारे कापड, तयार कपडे, होजिअरी, महिलांची वस्त्र प्रावरणे यास भारत सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या…

आंब्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी काढणी कशी करावी?

आंब्याचा हंगाम म्हणजे फळप्रेमींसाठी पर्वणी! पण योग्य प्रकारे काढणी न झाल्यास आंब्याची गुणवत्ता घसरू शकते आणि बाजारभावही कमी मिळतो. त्यामुळेच…