‘जीआर’विरोधातील याचिकेमुळे मराठ्यांचं आरक्षण जाणार? जरांगे म्हणाले,

मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या आठपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन आदेशही जारी केले आहेत. या निर्णयामुळे पाच…

सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…

तारदाळ – हातकणंगले रोडवर टेम्पो – टाटा सुमोचा अपघात

तारदाळ – हातकणंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा…

उच्च तंत्र शिक्षण आणि वित्त विभागातील मनमानी अधिकारी व मंत्र्यांच्या अनास्थेमुळे प्राध्यापक भरती रखडली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील अकृषक महाविद्यालयातील ५ हजार १२ पदांच्या प्राध्यापक भरतीस मान्यता दिलेली…

‘परम सुंदरी’मध्ये नॅशनल क्रशला पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील गाणी आधीच तुफान हिट…

मराठा आरक्षणावर काय म्हणाले छगन भुजबळ?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला…

पदोन्नती आणि नोकरीत टिकून राहाण्यासाठी TET आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अध्यापन सेवेशी संबंधित सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवेत टिकून राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण करावी लागेल,…

आजचे राशीभविष्य 3 September 2025 : उधार दिलेले पैसे आज मिळणार का ?

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक, रुग्णालयात दाखल; हेल्थ अपडेट काय ?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. अखेर काल…

काश्मीरपासून दिल्लीपर्यंत नद्यांना पूर; दगड, भूस्खलन आणि राडारोडा

केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात मान्सूननं उत्तर भारतावर चांगलीच पकड मिळवली असून, बहुतांश राज्यांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली…