ब्रह्मोस नाव कसं पडलं ? क्षेपणास्त्राची किंमत, रेंज किती ?

भारताकडे अनेक आधुनिक शस्त्रे आहेत. त्यामुळे शत्रू डोळे वर करून पाहण्याची हिंमत करण्यासही घाबरतो. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तानवर…

आटपाडीतील ओम शांती कॉलनीमध्ये गटारीची दुर्गंधी

आटपाडी येथील शांती कॉलनीमध्ये गटारी व्यवस्थित न बांधल्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे . केलेले रस्ते जमिनीची लेव्हल धरून नसल्याने अनेक…

डांगे कॉलेजच्या विद्यार्थ्यास ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज

आष्टा, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथील कुशल मनोहर हराले या विद्यार्थ्याची एग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड या…

आष्टा नगरपालिकेवरती राष्ट्रवादी कार्यालय असा फलक लावू

आष्टा शहरात नगरपालिकेच्यावतीने झालेल्या विकास कामांचे डिजिटल फलक लावून काहीजण राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व फलक अनाधिकृत…

एस टी.ची दुचाकीला धडक : एक ठार

 सांगोला,  सांगोला – पंढरपूर रोडवरील मांजरी नजीक विरुद्ध दिशेने आलेल्या एस. टी. बसने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण…

इचलकरंजीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला

 इचलकरंजी, येथील कोल्हापूर नाका परिसरातील गीता एजन्सी नामक होलसेल किराणा दुकानाचे कुलूप तोडुन चोरट्यांनी गल्ल्यातील १ लाख ६० हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार…

इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार समिती बरखास्त

 येथील संजय गांधी निराधार योजना समिती रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केला आहे. त्यामुळे आता नव्याने…

पावसाळ्यात बागेतील झाडांना फळे फुले येत नाही? मग या उपाययोजना कराच

पावसाळ्याच्या आगमनानंतर बागकामाचा आनंद द्विगुणित होतो. मृदू हवामान, भरपूर पाणी आणि नैसर्गिक खतांची उपलब्धता यामुळे झाडांची वाढ चांगली होते, असं…

शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची? कृषी विभागाने दिला महत्वाचा सल्ला

राज्यात यंदा मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक प्रमाणात झाल्याने अनेक भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या…