उन्हाळ्यात वजन लवकर कसे कमी करावे? तज्ञांकडून जाणून घ्या ‘या’ सोप्या टीप्स

आजच्या घडीला प्रत्येकजण वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच जीवनशैलीतील बिघाडांमुळे बहुतेक लोकांचे वजन वाढत चालेले…

मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले सुप्रिया सुळे अन् रोहित पवार…

मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. गोरे यांनी आपला छळ केल्याचा आरोप या महिलेनं केला…

‘भाभीजी घर पर है’ मधील अभिनेता शूटिंगदरम्यान अचानक कोसळला; व्हिलचेअरवर आणलं मुंबईत

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत विभुती नारायण मिश्रा यांची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ मिश्रा शूटिंगदरम्यान बेशुद्ध झाला. सेटवर…

पंढरपूर येथे रेल्वे विभागाच्या जागेवर २५ कोटी रुपये खर्चून साकारणार संत नामदेव यांचे स्मारक

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे २५ कोटी रुपयांतून संत नामदेव महाराजांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र शासनाला मिळालेल्या त्या १६…

सांगोल्याजवळच्या भीषण अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

सांगोला शिरभावी रस्त्यावर चिंचोली जवळ झालेल्या भीषण अपघातात क्षीरसागर दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा चौदा वर्षीय मुलगा गंभीर जखमी…

सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार 

सांगोला शहर व तालुक्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. परिणामी शेतातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. यामध्ये जनावरांच्या चारा…

आटपाडीत तापमान वाढीने रसवंतीगृहात गर्दी; शीतपेयांना नागरिकांची मोठी पसंती

आटपाडी शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंतीगृह व शितपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.…

खानापूर येथील स्वामीचा पाझर तलाव व लमाण वस्ती येथील सुतारकी पाझर तलाव पुर्नबांधणी होणे आवश्यक 

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची उपकेंद्र आमदार सुहास भैया बाबर यांनी मंजूर करून आणले असून खानापूर शहर चा विकास…

विटा येथे नशेची इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

नशा करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या…

जग तंत्रज्ञानाच्या मागे तर सरकार कबरीच्या; आ. जयंत पाटील यांची टीका

महायुती सरकारने शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. या दिवसांचा व्हिजन डॉक्युमेंट मांडू, असे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. पण…