India Post Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात 25,000 पदांची मेगाभरती! अर्ज कुठे आणि कसा कराल?

भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. टपाल विभागाने तब्बल 25,000 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. या…

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात! मंगळवेढ्यात घराघरांत शिवजयंती होणार साजरी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने माहिती पत्रकांचे वाटप

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढाच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात अंतर्गत प्रत्येक मराठी माणसाने आपल्या घरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करावी,…

उजनी धरणाचे दरवाजे १५ फेब्रुवारीला बंद होणार! सोलापूर शहरासाठी २० फेब्रुवारीला तसेच मार्चमध्ये……

शेतीसाठी उजनी धरणातून ४ जानेवारीला सोडलेले पाणी १५ फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात एकूण पाणीसाठा १०० टीएमसी असून त्यात…

इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटणार कधी? उन्हाळ्यापूर्वीच पंचगंगेचे पात्र कोरडे, नवी योजना तातडीने राबविण्याची नागरिकांतून मागणी

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. वेळोवेळी नागरिकांमधून मागणी देखील होते पण याकडे पशासनाचे दुर्लक्ष होत…

सांगोला तालुक्यातील १५ मुलींच नेमकं झालं तरी काय ? उत्तराकडे जनतेचे लक्ष

सध्या अलीकडच्या गुन्हेगारी प्रमाणात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. खून, मारामारी तसेच चोरी प्रकरणे वाढली आहेत. तसेच अवैद्य धंदे…

हातकणंगलेत आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक अभिजीत लुगडे यांच्या पुढाकाराने साडेसहा कोटींच्या विकास कामांना हिरवा कंदील

सद्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी निधी देखील मंजूर करून आणले जात आहेत. हातकणंगले येथे…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची जिल्हाध्यक्षाने सोडली साथ, राष्ट्रवादीला मोठा धक्का…..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पण त्याआधी काही ठिकाणी नेते, माजी आमदार किंवा…

माणगंगा बचाव मोहीम तीव्र करण्याचा निर्धार; आमदार गोपीचंद पडळकर

आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहावर माणगंगा साखर कारखान्याचे सभासद, कर्मचारी आणि शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी यू. टी. जाधव, महादेव…

मद्यपी ट्रकचालकाच्या धडकेत पाच जखमी, ट्रकचालकास केली बेदम मारहाण

सध्या अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. वेगाने वाहन चालविणे, स्पीड ब्रेकरचा अंदाज न येणे तसेच मद्यपान करून गाडी चालविणे…

Maharashtra State Board12th exam Tips: उद्यापासून सुरु होणार १२ वीची परीक्षा; परीक्षेला जाताना आणि सेंटरला पोहोचल्यानंतर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा……

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यात उद्यापासून म्हणजेच ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.…