कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोहा पोटॅटो कटलेट, सोपी रेसिपी…

साहित्य कृती प्रथम जाड पोहे स्वच्छ धुऊन पाणी निथळून घ्या व पाच मिनिटां करिता तसेच घेऊन द्या. आता एका बाऊलमध्ये…

मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्रिपदाची होती ऑफर, फडणवीसांचा गौप्यस्फोट! बंद दाराआड काय झाली चर्चा ?

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं? अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला होता का?…

समंथासोबत घटस्फोट, अखेर नागा चैतन्य म्हणाला, मला पुन्हा प्रेम मिळालं म्हणून…

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न केलं आहे. दुसऱ्या…

बालिकेवर अत्याचार करुन खून निषेधार्थ मोर्चा, नराधमाला पंधरा दिवसात……

करजगी येथील बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खूनाच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. संशयित आरोपीला आमच्या…

आटपाडीत अवैद्य वाळू वाहतूक दोन वाहनावर धडक कारवाई, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण…..

सध्या गुन्हेगारी प्रकरणात भरमसाठ वाढ झालेली आहे. पावलोपावली फसवणुकीबाबतीत भीती निर्माण होते. अलीकडे अवैध धंदे देखील राजेरोसपणे सुरु आहेत. अशातच…

सांगोल्यात भरदुपारी अचानक घराला लागली आग, संसार उपयोगी साहित्य जळून खाक

सध्या खून, मारामारी, चोरी प्रकरणात वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे अनेक शेतांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये देखील घडतानाचे चित्र आहे. यामध्ये शेतातील…

इचलकरंजी शहरात गळतीचे ग्रहण, दररोज हजारो लिटर शुध्द पाणी वाया…..

इचलकरंजी शहरात पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा खूपच जगजाहीर आहे. भागातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते.…

कोरोची यात्रेची जय्यत तयारी, १२ फेब्रुवारी रोजी जागेचा जाहीर लिलाव….

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात. सध्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील यात्रा कमिटीच्यावतीने यात्रेची…

नागाव व टोपला जोडणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी…..

प्रत्येक भागात काही ना काही सुविधांचा अभाव हा असतोच. त्यामुळे नागरिकांची नाराजी असतेच. या सुविधा पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा मागणीचे निवेदन…

कोल्हापुरात १२ वीच्या हॉल तिकीटवर वेगळेच विषय, विद्यार्थ्यांचा गोंधळ……

काही दिवसातच १२ वि परीक्षेला सुरुवात होणार आहे. पालक, विदयार्थी यांच्या मनामध्ये चलबिचल परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…