तांदुळवाडी येथे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते चिंतीत आहेत.कुंडलवाडी मालेवाडी बहादूरवाडी…
Flash News
तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते चिंतीत आहेत.कुंडलवाडी मालेवाडी बहादूरवाडी…
खानापूर नगरपंचायत हद्दीत असलेल्या अंगणवाडी व बालवाडीमध्ये मूलभूत सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे खानापूर नगरपंचायतीने…
भवानीनगर तालुका वाळवा येथे बेकायदा मटका-जुगार घेणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ३६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य…
सध्या सगळ्या गिरण्या बंद झाल्या असून आता यंत्रमाग बंद होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत कामगार वर्गाने जायचेआणि सरकारला जाब विचारण्यासाठी…
हुपरी परिसरातील भागाचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नाही. याची प्रत्यक्ष पाहणी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री हसन…
गणेशोत्सव कोणत्याही मंडळांने शासनाने ठरवून दिलेले नियम मोडून डॉल्बी लावू नये. नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल याची…
रिलायन्स इंडिस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून देणारा निर्णय घेतला आहे.…
जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील…
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बांधकाम सल्लागार (स्ट्रक्चरल कन्सल्टंट) चेतन पाटील याला पोलिसांनी गुरुवारी…
सध्या भाजपला सोलापूर जिल्ह्यात धक्क्यावर धक्के बसत असून आता भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक व पांडुरंग सहकारी…