महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे हाय अलर्ट जारी! कारणे, लक्षणे, उपाय….

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत.…

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी गावकरी एकवटले, १२ ग्रामपंचायतींचा महामार्ग रद्दचा ठराव! खानापूर, आटपाडी……

शासनाकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा पुरेपूर फायदा होईल. सध्या शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच जोर…

तांदुळवाडीजवळ पुलावरून एसटी २५ ते ३० फूटखाली कोसळली, ५ जण गंभीर जखमी, २० किरकोळ जखमी

सध्या अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झाल्याचे चित्र प्रत्येकाला माहीतच आहे. अनेक कारणांमुळे म्हणजेच वेगाने गाडी चालविणे, धूम्रपान करून गाडी चालविणे…

धक्कादायक! बर्थ डे पार्टीवरून परतताना कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असाच एक अपघात समोर आला…

वाळवा तालुक्यातील ट्रक चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा छडा, दोघांना अटक

सध्याच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र सर्वानीच पहिले आहे. खून, मारामारी, अवैध्य धंदे यामध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये…

वाळवा तालुक्यातील बहेत विशाळी यात्रेनिमित्त विविध उपक्रम

सध्या अनेक भागातील यात्रांचे उत्सव सुरु आहेत. यात्रेनिमित्त परगावाहून लोक गावाकडे परतत असतात. यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जातात.…

प्रजासत्ताकदिनी ‘या’ भारतीय फलंदाजाने झळकावले होते शतक…….

26 जानेवारी 2025 संपूर्ण भारतभर काल 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला. भारतासाठी हा खूप खास दिवस…

प्रजासत्ताक दिनी रेवणसिद्ध मंदिर जोरदार चर्चेत…

काल संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले. अनेक ठिकाणी विविध…

सांगोला तालुक्यात नेतेमंडळींच्या भूमिकेवर अवलंबून असणार सर्व गणिते……

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. सांगोला तालुक्यात यापूर्वी अनेकवेळा स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव…

इचलकरंजीत एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा

सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच त्याचबरोबर अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत…