गणेशखिंड घाटाची सुरक्षा महत्वाची….
गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, क-हाड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर…
Flash News
गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, क-हाड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर…
नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्ग विरोधात माणगाव ता. हातकणगंले येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक…
राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये विजेचा प्रश्न कायम आहे. औद्योगिक पद्धतीने भरमसाट होणारी वीज आकारणी आणि वीजबिल भरण्याची कोणतीही नसणारी…
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज जरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे.…
2024 हे वर्ष सिनेप्रेमींसाठी खास ठरत आहे. विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट यावर्षी रिलीज होत आहेत. अशातच आज सिनेप्रेमींना एक…
नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. आता सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीत खा. धैर्यशील माने…
सध्या मान्सून पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात अनेक साथींच्या आजारांना सामोरे जावे लागते. पाणी साठल्याने अनेक संसर्गजन्य आजार तोंड वर…
वाळवा तालुक्यात मागील आठवड्यातील शनिवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भुईमूग सोयाबीन तसेच आडसाली उसाची लागवड…
आटपाडी शहराजवळ असणाऱ्या नांगरे मळा येथील गट नंबर ३४६१ मध्ये अरुण खांडेकर या शेतकऱ्यांची ३.५ एकर डाळिंबबाग आहे. सुमारे १७००…
अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जाताना आलेगाव ता सांगोला येथील तानाजी भगवान दिवसे हा ३७ वर्षीय तरुण घराकडे परतलाच नाही.…