बागणी येथील कचरा डेपो हलविण्याची मागणी… आरोग्यावर गंभीर परिणाम

अलीकडे स्वच्छतेच्या बाबतीत गावागावात तयारी सुरु आहे. कारण अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक भागात घंटागाडी देखील येऊन…

जुनेखेडचा दोन तास गावासाठी उपक्रम! तरुणांच्या सहभागाने गावाचा कायापालट…..

सध्या गावागावात स्वच्छतेच्या बाबतीत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ज्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होत आहे. वाळवा तालुक्यातील जुनेखेड  ग्रामपंचायतीने…

वाळवा तालुक्यातील मर्दवाडीत अखेर ‘जीबीएस’चा शिरकाव…..

अलीकडच्या काळात अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. नागरिकांचे आरोग्य नवनवीन आजारांमुळे धोक्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे…

माळभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; वाळवा सरपंच, उपसरपंच यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

अलीकडच्या काळात अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होते. अनेक भागात तर सतत होणाऱ्या गळतीमुळे पिण्याच्या पाण्याचा…

उद्यापासून बहेत विशाळी यात्रेस सुरुवात, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस

वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री रामलिंग बेटावरील विशाळी यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध गावातून लोक या यात्रेसाठी…

वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे मंदिर विकास कामास प्रारंभ

सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. खूप सारे निधी देखील मंजूर केले जात आहेत. त्यामुळे गावागावात विकास सुरु होण्यास…

तांदुळवाडीजवळ पुलावरून एसटी २५ ते ३० फूटखाली कोसळली, ५ जण गंभीर जखमी, २० किरकोळ जखमी

सध्या अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झाल्याचे चित्र प्रत्येकाला माहीतच आहे. अनेक कारणांमुळे म्हणजेच वेगाने गाडी चालविणे, धूम्रपान करून गाडी चालविणे…

धक्कादायक! बर्थ डे पार्टीवरून परतताना कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असाच एक अपघात समोर आला…

वाळवा तालुक्यातील ट्रक चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा छडा, दोघांना अटक

सध्याच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र सर्वानीच पहिले आहे. खून, मारामारी, अवैध्य धंदे यामध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये…

वाळवा तालुक्यातील बहेत विशाळी यात्रेनिमित्त विविध उपक्रम

सध्या अनेक भागातील यात्रांचे उत्सव सुरु आहेत. यात्रेनिमित्त परगावाहून लोक गावाकडे परतत असतात. यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जातात.…