महानगरपालिकेच्या बंद शाळेस आग!

इचलकरंजी नगरपरिषदेच्या माध्यमातून गोरगरीब होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीना मोफत शिक्षण मिळावे यासाठी भागाभागात प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. परंतु कालांतराने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे…

खानापूरातील हा महामार्ग प्राण्यांसाठी ठरतोय जीवघेणा…

खानापूर घाटमाथ्यासाठी वरदान ठरलेला विजापूर-गुहागर महामार्ग या परिसरातील वन्य प्राण्यांसाठी मात्र मृत्यू मार्ग ठरू लागला आहे. खानापूर जवळील पंचकुल ते…

आजारी आईला दवाखान्यात नेताना युवकाचा अपघाती मृत्यू!

खोची येथील नानीवळे धरणग्रस्त वसाहतीतील आदित्य जाधव हा त्याची आई आजारी असल्याने भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन गेला होता. उपचार घेऊन…

आता महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे सावट !

या तारखेला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणारभारतीय हवामान खात्याने देशभरातील शेतकऱ्यांना नुकतीच एक आनंदाची वार्ता दिली आहे. हवामान खात्याने मान्सून…

आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना…

आठवडी सुट्टीवर पावसाची नजर! राज्याच्या ‘या’ भागांमध्ये वादळाचा इशारा

 मान्सूनच्या आगमानसासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच हा अखेरचा टप्पा अनेकांसाठीच अडचणींचा ठरत आहे. कारण, बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढतच …

 आजचे राशीभविष्य! शनिवार दिनांक १८ मे २०२४

जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये…

दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा……

इयत्ता दहावी आणि बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि…

सात ग्रामपंचायतींना नोटिसा! सात दिवसात उत्तर देण्याचे निर्देश

पंचगंगा नदीच्याप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशा…