इचलकरंजी बसस्थानकात काँक्रीटीकरणाचे काम सुरू

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक हे इचलकरंजी शहर व परिसरासह नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. आम. प्रकाश…

Mango Eating Tips: आंबा खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नका हे पदार्थ! आरोग्यासाठी……

आंबा हे प्रत्येकाला आवडणारे फळ आहे. उन्हाळ्याच्या हंगामात म्हणजेच मे महिना सुरू झाला की बाजारात आंबे उपलब्ध होतात. आंबे चवीने…

यंत्रमागधारकांना वीज दरवाढीचा झटका!

विविध कारणामुळे गेल्या काही वर्षापासून यंत्रमाग व्यवसाय प्रचंड मंदीच्या छायेत आहे. यंत्रमाग व्यवसायाला उर्जितावस्था घ्यावी अशी मागणी प्रति युनिट ४०…

जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा!

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच…

Dry Day In Maharashtra : तळीरामांचा घसा राहणार कोरडा राज्यात तीन दिवस……

मद्यप्रेमींना या आठवड्याच्या अखेरीस पाण्यावरच तहान भागवावी लागेल. त्यांच्या घशाला दारुचा शेक बसणार नाही. महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन…

वाळव्यात नदीवर पोहणाऱ्यांनी केली गर्दी!

यावर्षी प्रचंड उकाडा आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता खूपच त्रासलेली आहे. उकाड्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जरी अनेक…

शुक्रवारी रेंदाळ येथे श्री अंबाबाई देवीची धार्मिक विधीने यात्रेची होणार सुरुवात

रेंदाळ येथील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या इंदुमती राणी सरकार शाहू कालीन श्री अंबाबाई देवीची यात्रेची लगबग सुरू झाली असून मंदिर…

सुळकूड योजनेचा अहवाल २५ मे पर्यंत सादर करणार

सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल येत्या २५ मेपर्यंत शासनाकडे सादर…

जरांगे याच्या महासभेवर दुष्काळाचे सावट

मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांची 8 जून रोजीची महासभा अडचणीत आली आहे. नारायण गडावर होणाऱ्या महासभेवर दुष्काळाचे सावट आहे. नारायणगड…