इचलकरंजीत ५ हजारांची लाच घेताना महावितरणचे २ कर्मचारी जाळ्यात
इचलकरंजी महावितरणचे दोन कर्मचारी ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.रजाक तांबोळी…
इचलकरंजी महावितरणचे दोन कर्मचारी ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.रजाक तांबोळी…
आज बुधवार, दि. 13 पासून मतदानाच्या दिवशी, बुधवार दि. 20 रोजी सांयकाळी साडेसहा वाजेपर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच…
चिकुर्डे ता. वाळवा तालुक्यातील येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला.…
‘सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार राजू आवळे यांच्याकडे पाहिले जाते. विकासाबाबत त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी पाहूनच त्यांच्या पाठीशी…
काँग्रेसचे दिवंगत नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहनराव भोसले यांचे चिरंजीव आटपाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांनी विकासाच्या मुद्दयावर शिंदेसेनेचे…
जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातून थोडीसा वेळ काढून आपल्या मतदारसंघातील गोटखिंडी, बावची, पोखर्णी, नागाव, भडकंबे, तुजारपूर, गाताडवाडी, अहिरवाडी, पडवळवाडी, माळवाडी,…
आटपाडी पोलिस ठाणे हद्दीतील आबा नगर चौक येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी साठेनगर चौकाकडूनआलेल्या चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपासणी…
जनाशिर्वाद पदयात्रेनिमित्त आमदार राजूबाबा आवळे यांनी हालोंडी येथे भेट देत समस्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्या. गेल्या…
शेकापमधील हुकूमशाही नेतृत्वाला कंटाळून कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…
आतापर्यंत अनेक आंदोलने करून अनकढाळ टोलनाक्यावर जड अवजड वाहनांना ५० टक्के सवलत देण्यात यश आले आहे. तसेच सांगोला तालुक्यातील वाहनांना…