इचलकरंजीत विवाहितेची आत्महत्या, तर पतीचा आत्महत्त्येचा प्रयत्न

सध्या अलीकडच्या काळात खून, मारामारी, अपघात या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. तसेच आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. अशीच…

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडीत दिवसाढवळ्या बंगला फोडला; २० लाखांचा मुद्देमाल लंपास

सध्या गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक भागात दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले…

वैभवदादा शिंदे युवा मंचच्यावतीने आयोजित घोडागाडी शर्यती उत्साहात

सध्या अनेक भगत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. यामध्ये बैलगाडी शर्यत खूपच फेमस झाली…

रेंदाळमधील शाळांमध्ये सीसीटीव्हीची नजर, विशाल करडे यांच्या मागणीला यश 

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या नागरिकांकडून होत राहतात. काही वेळा या मागण्या पूर्ण होतात. तर…

Sikandar Teaser: “हिसाब नही इन्साफ करने आया हू..”; सलमान खानचा लक्षवेधी स्वॅग! ‘कटप्पा’च्या खलनायकाची चर्चा…..

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती तो सिनेमा म्हणजे ‘सिकंदर’. काल महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर ‘सिकंदर’ सिनेमा कधी येणार याची…

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा सविस्तर

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले…

वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी घेण्याची मागणी….

सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान 39 अंश सेल्सियस इतके होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, कडक उन्हाळा याचा विपरित…

मार्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजा! होळीपासून ईदपर्यंत केव्हा बंद असणार शाळा? जाणून घ्या

फेब्रुवारी महिना संपायला आलाय. 28 दिवसांचा हा महिना संपल्यानंतर मार्च महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरांपासून बॅंकांच्या नियमांपर्यंत…

इस्लामपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात वीसजण जखमी

सध्या अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद खूपच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूर शहरात बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या…

हातकणंगले मतदारसंघात एकाच वेळी शिवसेनेचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना धक्का…..

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. अनेक पक्षप्रवेश देखील झाले.  लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील माने…