इचलकरंजी शहरात गळतीचे ग्रहण, दररोज हजारो लिटर शुध्द पाणी वाया…..

इचलकरंजी शहरात पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा खूपच जगजाहीर आहे. भागातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते.…

कोरोची यात्रेची जय्यत तयारी, १२ फेब्रुवारी रोजी जागेचा जाहीर लिलाव….

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात. सध्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील यात्रा कमिटीच्यावतीने यात्रेची…

नागाव व टोपला जोडणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी…..

प्रत्येक भागात काही ना काही सुविधांचा अभाव हा असतोच. त्यामुळे नागरिकांची नाराजी असतेच. या सुविधा पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा मागणीचे निवेदन…

कोल्हापुरात १२ वीच्या हॉल तिकीटवर वेगळेच विषय, विद्यार्थ्यांचा गोंधळ……

काही दिवसातच १२ वि परीक्षेला सुरुवात होणार आहे. पालक, विदयार्थी यांच्या मनामध्ये चलबिचल परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

इचकरंजीत 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया ; मा. प्रकाश आवाडे

इचलकरंजी येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ संपन्न…

विटा एमडी ड्रग प्रकरणातील फलटणमधून पकडलेल्या तिघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सध्या गुन्हेगारी प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. विट्यात सध्या खूपच चिंतेचे वातावरण आहे. कारण नुकतेच येथे…

आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार जयंत पाटलांवर जहरी टीका……

सांगलीच्या कवठेमहाकाळ मध्ये बहुजन समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता.जयंत पाटील हा कपटी माणूस आहे .जयंत…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? गडकरींचा इस्लामपूर दौरा, भाजप प्रवेशाच्या चर्चांची झालर

अनेक वेळा राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसतात. अनेक पक्षप्रवेश पहायला मिळतात. एकूणच राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वानीच पहिले. उपमुख्यमंत्री अजित…

पंढरपुरात माघी एकादशीनिमित्त हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी

आपल्यापैकी अनेकजण हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आज माघ एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गावातील पायी दिंडीतून तर काही…

नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा आहे का? या योजनेतून मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज…….

नोकरीच्या त्रासाला कंटाळून अनेक जण स्वत:चा व्यवसाय करण्याचा प्रयत्नात असतात. पण आर्थिक स्थिती नसल्याने आणि कर्ज घेतलं तर व्याजाचं टेन्शन…