माणगांवात शक्तीपीठ विरोधी कृती समितीची जनजागृती फेरी, समर्थन करणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आवाहन..

सध्या सर्वत्र शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच गाजत आहे. अनेक भागातून याला संमती तर काही भागातून याला विरोध देखील दर्शविला…

पावणेआठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याकडून लंपास!

सध्याच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भीतीचे तर वातावरण आहेच त्याचबरोबर दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सांगोला…

विटा शहरासह खानापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये जनजागृती अभियान राबविणार; अॅड. वैभव पाटील

सध्या अनेक भागात गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अवैध धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत…

सांगलीत वाळवा तालुक्यासह विट्यात जीबीएसचे 11 रुग्ण उपचाराखाली

राज्यात ‘जीबीएस’ या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात आहे. आठवडाभरात सांगलीत…

आटपाडी तालुक्यातील शेटफळेत वीज उपकेंद्र कधी होणार सुरू? शेतकऱ्यांनी दिला बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने विजेच्या मागणीत चौपट वाढ झाली आहे. त्याचा करगणी उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडल्याने शेटफळे, हिवतड…

मलायकासोबत ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितला त्याच्या लग्नाचा प्लॅन; म्हणाला……

अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांप्रमाणेच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. मलायकासोबत ब्रेकअपनंतर तर अर्जुन कपूरच्या प्रत्येक गोष्टींबद्दल चर्चा होते. मग…

 सांगोल्यात शेततळ्यात पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

सांगोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चक्क तीन वर्षाच्या बालकाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय मुलाचा शेत…

पुलाची शिरोलीत शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र शिबिरास प्रारंभ! शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन….

सध्या सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात. जेणेकरून त्याचा लाभ शेतकऱ्यांना पुरेपूर लाभ मिळेल.शिरोली येथे शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.…

इचलकरंजीत शहापूर प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात संपन्न….

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील मिळतो. वंदनीय हिंदूहृदयसम्राट…

IND vs ENG Odi Series : 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i मालिकेची सांगता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली. टी 20i मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना…