सांगोल्यातील अधिकाऱ्यांवर वाढतोय राजकीय दबाव

सांगोला तालुक्यामध्ये सध्या विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बदलीसाठी आग्रह धरलेला दिसत आहे. अलीकडील काळातील वाढलेल्या राजकीय दबावापोटी अनेक…

सांगोला येथे जमिनीच्या वादातून महिलेच्या मृत्यूप्रकरणी एकास जन्मठेप 

सांगोला येथे जमिनीच्या वादातून सैन्यात नोकरी करणाऱ्या जवानाने गोळीबार करुन महिलेच्या मृत्यूप्रकरणी जवानास जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंड अशी…

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली निधीची मागणी

मुंबई येथे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी विधानभवनात…

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार: ब्रह्मानंद 

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणीच व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कृती समितीला बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री…

खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन

खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध  विकास कामाचे उद्घाटन व अंगणवाडी सेविका व नगरपंचायतच्या स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी यांचा…

लेंगरे परिसरातील द्राक्षबागायतदार वटवाघळाच्या त्रासाने हवालदिल 

खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील परिसरात वटवाघळे द्राक्ष घडाला गुंडाळलेल्या कागदाच्या आत शिरकाव करून चोचीने द्राक्षाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत…

आष्टा येथे फेरनिविदेमुळे राष्ट्रवादीच्या लढ्याला यश 

आष्टा नगरपरिषदेच्यावतीने शहरातील बोळ व रस्त्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लढ्याला यश मिळाले आहे, अशी माहिती…

आष्टा येथील श्री क्षेत्र काशिलिंग बिरोबा देवस्थानास निधी देऊ: आ. पडळकर

श्री क्षेत्र काशिलिंग बिरोबा दिवस्थान आष्टा यांच्या वज्रलेप प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित लघुरुद्र पूजा, महाप्रसाद, महाआरती व पालखी मिरवणूक अशा कार्यक्रमांचे…

इस्लामपुर शहरातील सावकार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर खोदून रस्ता केला बंद

इस्लामपूर शहरातील होळकर डेअरीपासून सावकार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर खोदून हा रस्ताच बंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू असतानाच…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! e-NAM योजनेमुळे थेट बाजारपेठेत विक्रीची संधी…

भारतातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी पारदर्शक आणि फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (e-NAM) योजना सुरू केली…