‘आखाड तळण’ म्हणजे काय? पूर्वापार चालत आलीये ही अनोखी प्रथा

दोन दिवसांनी आषाढ महिन्याला सुरुवात होईल. आषाढ सुरू झाला की समस्त महाराष्ट्रातील जनतेला वेध लागतात ते आषाढी वारीचे. आषाढी महिन्यात…

आजपासून ई-कॅबिनेटला सुरुवात, महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप

महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई-कॅबिनेटला (E-Cabinet) आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून आज मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले आहे. बैठकीआधी…

माळेगाव कारखान्यात अजित पवारांच्या पॅनलला घवघवीत यश मिळण्याचे संकेत

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यातील निकाल समोर…

रेल्वेने वाढवले तिकीटाचे दर, 1 जुलैपासून तुमचा प्रवास महागणार

भारतीय रेल्वेकडून (Railway) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नियमांत बदल करण्यात येत आहे. कित्येक वर्षांनंतर रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात येणार…

अहिल्यारत्न पुरस्काराने डॉ. सुषमा पुजारी सन्मानित 

इचलकरंजी, येथील गावभाग परिसरातील डॉ. सुषमा पुजारी (Dr. Sushma Pujari) यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज…

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

इचलकरंजी, घंटागाडी चालक व सहायक या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध क्षण मागण्यांसाठी महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर आमरण उपोषणास सुरूवात करण्यात…

पेट्रोल पंप घोटाळा ,दिघंचीत भीक मांगो आंदोलन

आटपाडी , मार्केट कमिटीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर मोठा घोटाळा झाला असून त्याच्या सविस्तर चौकशीसाठी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश…

खरीप पेरणीनंतर शेतात वाणी कीडचा हल्ला ! जाणून घ्या यावरील उपाययोजना

खरिपाच्या (Kharif) हंगामात विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसमोर अनेक प्रकारच्या कीटकांचा धोका निर्माण होतो, आणि यावर्षीही वेगळं चित्र नाही. अनेक भागांमध्ये…