कोणत्याही वयात पिऊ शकता आवळा ज्युस ; त्वचेसोबत ‘या’ समस्यांपासून होतो बचाव

भारतीय आयुर्वेदात आवळ्याला अमृत फळ म्हणतात आणि त्याचं कारणही तसंच आहे. आवळा शरीर ताजंतवाना ठेवतो. आजारांशी लढण्याची ताकद देतो आणि…

‘या’ नदीवर होतंय धरण, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, सहा गावांचे स्थलांतर..

मुंबईलगतचा जिल्हे असलेले ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक धरणे आहेत. तानसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर ही सर्वात मोठी धरणे…

आशिया कप IND vs BAN सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत, खेळणार की नाही ?

आशिया कप 2025 स्पर्धेतल्या सुपर 4 फेरीतील चौथा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला थेट…

2215 कोटींची मदत जाहीर केली असून… फडणवीसांची मोठी घोषणा !

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर…

खानापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील दहा गुन्हेगारांना मोका

विटा(vita)सध्या सुरु असलेला सणांचा आणि उत्सवांचा काळ तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी…

तारदाळमध्ये शिरकाई देवीचा पालखी सोहळा

तारदाळ, येथील ग्रामदैवत श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचे भव्य स्वागत व आगमन सोहळा सोमवारी सकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला.  पहाटेपासूनच…

आळते येथे आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या

हातकणंगले,  आळते ता. हातकणंगले येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अजित ओमाण्णा कोठावळे (वय ५०) सध्या राहणार शिरोळ रोड आश्रय हॉटेलच्या…

ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ, सर्व्हर डाऊननंतर सरकारकडून मोठा दिलासा

मुसळधार पाऊस ढगफुटी सदृश्य पावसाने शेताचं तळं झालेलं आहे. काही ठिकाणी पिकं वाहून गेली आहेत. काही ठिकाणी जमीन खरडून गेली…