पेठ उत्तर भाग सोसायटीच्या चेअरमनपदी भूषण पाटील यांची बिनविरोध निवड

वाळवा तालुक्यातील पेठ येथील पेठ उत्तर भाग विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भूषण पाटील तर व्हा. चेअरमन पदी शंकर गावडे यांची निवद…

इस्लामपूर येथे आ. जयंत पाटील यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प व पेढे देऊन रमजान ईदच्या…

विट्यातील ‘त्या’ प्लॉटधारकांनी शर्तभंग नजराणा भरावा; आमदार सुहास बाबर यांची माहिती

विटा शहरातील यशवंतनगरमधील ६० प्लॉट धारकांनी शर्तभंग केलेली आहे. या सर्व प्लॉटधारकांना शासनाकडून लाखो रुपये दंडाच्या नोटीस आलेल्या आहेत. त्यावर…

खानापूर तालुक्यातील नागनाथनगरचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ

खानापूर तालुक्यातील नागनाथनगरचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे. या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची…

खानापुर येथे जमिनीच्या वादातून दगडफेक आणि बॅट, लाठ्यांनी मारहाण; १५ जखमी

खानापुर येथे जमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर लाठ्या, दगड, क्रिकेट बॅट आणि विटांनी हल्ला करून दोघे गंभीर जखमी झाले,…

मंगळवेढा शहरात अनिल सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

गुढीपाडवा व नव्या मराठी वर्षाचे औचित्य साधून मंगळवेढा शहरात भैरवनाथ शुगर्सचे व्हा. चेअरमन, मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या जनसंपर्क…

सांगोल्यात कोसळले संशोधनासाठी सोडलेले पॅराशूट; चारचाकी वाहनाचे नुकसान

२९ मार्चला रात्री ९ वाजता हैदराबाद येथून संशोधनासाठी आकाशात पॅराशूट सोडण्यात आले होते. टाटा इन्स्टा परर्नामेंट कंपनीचे ताऱ्यांच्या संशोधनासाठी हे…

पंढरपूर येथील नगरपरिषदेचे बंद अवस्थेत असलेले हॉस्पिटल पुन्हा सुरू

पंढरपूर शहरामध्ये सरकारी रुग्णालय म्हणून शहराच्या जुनी पेठ भागांमध्ये अनेक वर्षापासून हॉस्पिटल बंद अवस्थेत होते. यामुळे या भागातील नागरिकांना तसेच…

सरकारचा मोठा निर्णय, एक रुपयात मिळणारा पीक विमा योजना गुंडाळली जाणार..?

शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरिप हंगामापासून बंद होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीजदरात कपात, सरकारचा मोठा निर्णय…!

महाराष्ट्रातील नागरिकांना वाढत्या वीज दराच्या संकटातून मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून (ता. १) राज्यात वीजदर स्वस्त होणार आहेत. महाराष्ट्र राज्य…