सांगोला नगरपालिकेच्यावतीने महिला दिनानिम्मित अनेक कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ६, ७,व ८ मार्च २०२५ रोजी विविध स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण…

सांगोला पंचायत समितीवर उद्या दलितांच्या न्याय आणि हक्कासाठी धडक मोर्चा 

उद्या दि. १२ बुधवार रोजी दलित सम राजाच्या न्याय व हक्का साठी सांगोला पंचायत समिती वर धडक मोर्चा काढण्यात येणार…

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील वीर महिला मंडळाचा जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम

रांगोळी येथे वीर महिला मंडळाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. वीर महिला मंडळ रांगोळीच्या सदस्यांनी बाहुबली येथील…

रेंदाळच्या कुस्ती मैदानात “प्रशांत जगताप” ने मारली बाजी…

रेंदाळ येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेनिम्मित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खचाखच भरलेल्या कुस्ती मैदानात पै.अमृता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकोबा…

हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ 

ज्या ग्रामपंचायतींनी घरफाळा व पाणीपट्टी शंभर टक्के वसुल केली नाही अशा ग्रामपंचायतींना विकास फंड मिळणार नाही, असा कायदा येत्या काही…

इचलकरंजी येथील नागरिकांना पाणी टंचाईवर काहीसा दिलासा; पंचगंगेचा पाणी उपसा पुर्ववत

इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने पुन्हा पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहराला होणारा पाणी…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येते. या अनुषंगाने यावर्षी आयुक्त पल्लवी पाटील…

इचलकरंजी येथील इंडस्ट्रीयल इस्टेटच्या चेअरमनपदी राहुल खंजिरे, व्हा. चेअरमनपदी महादेव कांबळे

निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी राहल प्रकाश…

शेतकरी मित्रांनो, उन्हाळी मका लागवड करण्याचे नफा,खर्च,फायदे जाणून जाणून घ्या…

उन्हाळी लागवडी मधील शेतकऱ्याच एक महत्त्वाच पीक म्हणून ओळखल जाणार पीक म्हणजे मका लागवड. मका लागवड हे एक अस पीक…

Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?

भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही सामन्यात पराभूत झाला नाही.…