पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी

पुण्याची भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली. कोल्हापूरची अमृता पुजारी आणि पुण्याची भाग्यश्री फंड यांच्यात अंतिम सामना झाला. देवळीच्या…

अशोक सराफ यांना पद्मश्री, पत्नी निवेदिता सराफ यांची मनातील खंत; म्हणाल्या, ‘हा पुरस्कार आधीच…’

मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला…

निकषबाह्य अन् अपात्र ‘लाडक्या बहिणीं’चे पैसे सरकार परत घेणार? आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. मात्र त्यावेळी सर्रास…

दोन पोलिस कर्मचारीलाचलुचपतच्या जाळ्यात; मंगळवेढ्यातील घटना

मंगळवेढा पोलिस ठाणे येथील दाखल असलेले अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतून नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व…

सोशल मीडियावर ठुमके मारताना दिसून लागले सांगोला शाळा कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना मोबाईलपासून लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्या ज्ञान मंदिरातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी काढलेल्या सेल्फी आणि ठुमके मारलेल्या रिल्सला पाहून पालक वर्गातून…

आटपाडीतील लोकांकडून रस्त्याचे चालू काम अडवण्याचा प्रयत्न : दत्तात्रय पाटील 

आटपाडी शहरातील विकासकामांना निधी आणुन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना काही मंडळींनी विघ्न आणत आहेत. सध्या आटपाडीतील साई मंदिर…

टेंभूचे योजनेचे मुख्य आवर्तन आटपाडी तालुक्यामध्ये सुरू 

टेंभू योजनेचे मुख्य आवर्तन आटपाडी तालुक्यात सुरू झाले असून यामुळे रब्बी हंगामाला दिलासा मिळणार आहे. जानेवारीत टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची…

आष्ट्यातील शेतकऱ्याला ३० वर्षांनंतर न्याय; वनक्षेत्रात गेलेली जमीन तहसीलदारांच्या कार्यतत्परतने मिळाली परत

वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वयोवृद्ध दत्ताजीराव थोरात यांची जमीन वन क्षेत्रात गेलेली होती. अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या प्रयत्नामुळे २०…

आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर

आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या…

शरद पवार यांच्याइतके केले नाही काम कोणीच केले; जयंत पाटील

देशाच्या इतिहासात शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून जितके काम केले, तितके कोणीही केले नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा शरद पवार यांच्यावर विश्वास…