पावसाळ्यात होणारे आजार व त्यापासून बचाव करण्याचे उपाय!

सध्या पावसाळा सुरु आहे. या ऋतूत अनेक वेगवेगळे आजार डोके वर काढतात. इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात तुम्हाला अनेक विषाणू,…

वडगाव येथील चारित्र्याच्या संशयावरून पतीने केलेल्या मारहाणीतील पत्नीचा मृत्यू!

वठार तर्फ वडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून चार दिवसांपूर्वी खुनी हल्ला करण्यात आलेल्या पत्नीचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी…

यंत्रमागधारकांच्या मागण्यांबाबत वस्त्रोद्योग आयुक्तांना निवेदन!

यंत्रमाग उद्योगातील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त अविशांत पांडा यांना देण्यात आले. येथील इचलकरंजी पॉवरलमु विव्हर्स को-ऑप. असोसिएशनला…

खानापूर-आटपाडी मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक होणार तिरंगी अथवा चौरंगी

सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडी पाहता आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरणामध्येप्रचंड बदल होण्याची शक्यता आहे. खानापूरमधून दोन व आटपाडी तालुक्यातून…

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग

कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. सध्या ते बरेच चर्चेत आले आहेत,…

वाळव्यातील घंटागाडी जागेवरच धूळखात! घंटागाडी सुरू करण्याची मागणी

पूर्वी घरातील टाकण्यासाठी प्रत्येक कचरा घरासमोर छोटा उकिरडा होता. मात्र तोही कालबाह्य झाला आहे. त्यामुळे घरातील कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध…

पोलिस भरतीची लेखी परीक्षा 7 जुलैला! सोलापूर पोलिसांकडून उमेदवारांना ‘या’ सूचना

पोलिस भरतीतील उमेदवारांची सध्या मैदानी चाचणी सुरू असून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्याकडील पदांसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली आहे.…

सोलापूर जिल्ह्यातील १५ खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द!

सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असून खते, बियाणे, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर जात आहे. शेतकऱ्यांना मुदतबाह्य खते-औषधे, बियाणांची…

पावसाळ्याची मजा डबल करण्यासाठी घरच्या घरी बनवा क्रिस्पी कॉर्न भजी!

पावसाळा हा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त कोणत्या खाद्यपदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे भजी. पावसाळ्याच्या थंड…

आषाढी वारीमुळे वाहतूकीमध्ये बदल…

पुण्यामध्ये लवकरच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. देहू व आळंदीमधून पालखीच्या प्रस्थानाची तयारी पूर्ण…