वाळव्यातील २५ एकर ऊस आगीत जळून खाक, लाखोंचे नुकसान
वाळवा येथील २५ एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी वाळवा – आष्टा…
वाळवा येथील २५ एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी वाळवा – आष्टा…
आटपाडी तालुक्यामधील लिंगीवरे, पुजारवाडी, राजेवाडी, पांढरेवाडी, भवानी मळा, घनचकर मळा, तरटी मळा, नळमळा, ढोलेमळा, दिघंची यासह अनेक भागातील गावच्या शिवारामध्ये…
गेल्या काही दिवसापासून अचानक झालेल्या हवामानातील बदलाच्या परिणामाने रब्बी हंगामातील पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे आटपाडी तालुक्यातील सुमारे…
गेल्या काही दिवसापासून परिसरामध्ये कडक ऊन असल्यामुळे ऊसतोडीला गती आली आहे. कारखान्यांना ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. खानापूर…
लागली आगनऊ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी मागणी करूनसुद्धा विद्युत तारांची ओढ काढली नसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आष्ट्यातील शेतकऱ्यांचा अकरा एकर ऊस जळून खाक…
आष्टा येथील पोपट शिंदे या शेतकऱ्याने वाल घेवड्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन कमी खर्चात दहा गुंठ्यांत पाच टन उत्पादन मिळेल.…
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम…
केंद्र सरकारनं (Central Govt) सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान…
शेती तोट्यात त्यात शेतीपूरक व्यवसाय कसा करावा आणि कोणता करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आम्ही तुम्हाला असे शेतीपूरक व्यवसाय…
डाळिंब निर्यातीसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातून २१ हजार २९५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.यामध्ये सर्वाधिक सांगोला तालुक्यातील…