सांगोला रेल्वे बोगदा बंद करण्याकरिता सर्व विभागांची संयुक्त बैठक संपन्न!

सांगोला शहरात असणारा मिरज रोड येथील बोगदा व महूद रेल्वे गेट येथील रेल्वे हद्दीतील असणारे सुरू होणाऱ्या शहरात कोणत्याही प्रकारची…

सेवानिवृत्त धारकांनी हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे त्वरित द्यावेत : अध्यक्ष वसंतराव दिघे

सेवानिवृत्त धारकांनी आपली हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे देणे गरजेचे आहे परंतु अद्याप अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हयात दाखले…

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ‘या’ तालुक्यांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी जिल्ह्यात

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करण्यासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी केंद्रीय समितीचे पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा…

सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात!

बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावरील मर व तेलकट रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत.डाळिंबावर पडलेल्या मर व तेलकट रोगामुळे उध्वस्त…

सांगोला शहरात मोकाट, भटक्या कुत्र्यांचे थैमान! नागरिकांचा जीव धोक्यात!

अलीकडच्या या काळामध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांचा वावर हा सर्रास सगळीकडे पाहायला मिळतो. जागोजागी भटकी कुत्री आपला कळप घेऊन बसलेले असतात…

आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

शिवाजीराव नाईक, आ.मानसिंगराव नाईक यांची प्रमुख करमाळे (ता.शिराळा) येथे आ.मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रत्नाने मंजूर झालेल्या सुमारे ८ कोटी ५०…

सांगोल्यातील क्रिकेटप्रेमींना क्रिकेट स्पर्धेची मेजवानी! भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

छ. शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला, चेतनसिंह (बाळासाहेब) केदार- सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका व आर. सी. सी. क्रिकेट…

माढ्यातील दुष्काळग्रस्त तालुके होणार ‘सुजलाम् सुफलाम्’, ‘नीरा देवघर’ला गुंतवणुकीस केंद्राची मान्यता

पुणे: पिण्याबरोबरच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या ‘नीरा देवघर’ धरणाच्या सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या बंदिस्त (हायब्रीड पद्धतीचा) उजव्या कालव्याच्या…

सोलापुरात कांदा लिलाव न झाल्याने शेतकरी रस्त्यावर

एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे त्याविरोधात शेतकरी आणि व्यापारीवर्गात असंतोष कायम असताना राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोलापूर…

सोलापूर जिल्यातील शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय या भागांना होणार लाभ

केंद्र सरकार अनेक नवनवीन योजना सतत आखत असतात. त्याचा लाभ सर्व लोकांना हा होतच असतो. शेतकऱ्यांसाठी अनेक समस्या या येतच…