इचलकरंजी येथे फेरीवाल्यांचा प्रश्न ‘जैसे थे’; वारंवार वाहतूक विस्कळीत

शहरातील अतिक्रमण आणि त्यातून निर्माण झालेला फेरीवाल्यांचा प्रश्न हा एका गंभीर आजारासारखा बनुन राहिला आहे. नगरपालिका असल्यापासून अतिक्रमण आणि फेरीवाला…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम 

इचलकरंजी येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने १० ते १२ मार्च या कालावधीत महानगरपालिका सभागृह तसेच श्रीमंत ना.…

इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा येथील शिवसैनिकांचे आंदोलन; ‘आका’ला फाशीच!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या साथीदारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत इचलकरंजी,…

इचलकरंजी येथील सव्वा कोटीच्या फसवणूकप्रकरणी पंकज अग्रवाल, पियुश अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी

मनिषकुमार धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. धूत यांना आवश्यक सूताचा पुरवठा करुन व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी धूत यांचा…

इचलकरंजी येथे लाईट सुरु ठेवला म्हणून पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला; पतीस अटक

इचलकरंजी जवाहरनगरातील शास्त्री सोसायटीत शेटके दाम्पत्य राहण्यास आहेत. २ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपेतून जागे झालेल्या पती गजानन शेटके यांनी…

इचलकरंजी येथे धमकी दिल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल 

इचलकरंजी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाची खातेनिहाय चौकशी करण्यासंदर्भात डॉ. नितीन भाट यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केलेला आहे. या अर्जात भाट यांनी…

कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख रविंद्र मानेंच्या नेतृत्वाखाली होणार जिल्ह्यात एल्गार; आकासह साथीदारांना फाशी द्या

संतोष देशमुख यांची हत्या अतिशय वाईट पध्दतीने करण्यात आली. ही मुळात घटनाच अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या हत्येप्रकरणातील वाल्मिक कराड याच्यासह…

इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची बदली 

मार्च २०२४ मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून प्रसाद काटकर यांनी पदभार स्विकारला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये कामाची…

इचलकरंजी येथे सूत विक्री व्यवहारातून सव्वा कोटीची फसवणूक; एकास अटक

मनिषकुमार धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची क्रिशव फॅबटॅक्स या नावाची फर्म आहे. हुलगेश्वरी रोडवर असलेल्या या…

इचलकरंजी येथील नागरिकांचा पाण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा

सातत्याने मागणी करुनही नळाला पाणी येत नसल्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ महालक्ष्मीनगर येथील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला…