ब्रह्मानंद पडळकर यांच्या शिष्टाईनंतर दिघंची येथील आंदोलन स्थगित, पाणी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार 

टेंभूच्या कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात १३ जानेवारीपासून दिघंची येथील शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, बळीराम रणदिवे, अशोक पवार, राहुल बुधावले यांनी आंदोलन…

अनोळखी भामट्यांनी हातोहात गंडविले, जादा सोन्याचे आमिष आले अंगलट

सध्याच्या काळात फसवणुकीच्या प्रकारात भरमसाठ वाढ होत असल्याचे चित्र दिसतच आहे. अगदी चुटकीसरशी चोरटे फसवणूक करताना पहायला मिळत आहे. आटपाडी…

आटपाडी येथील सुरु असणारे उपोषण पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित

आटपाडी मध्ये मागील पाच दिवसापासुन सुरु असणारे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामात गोलमाल व संबंधित अधिकारी यांच्या निलंबना बाबत सुरु…

आटपाडी तालुक्यातील सचिन खिलारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, कृषी क्षेत्रात आपल्या कामाची मोहोर उठवणारे दिवंगत अ‍ॅड. सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा…

माणदेश जिल्ह्याबाबत प्रत्यक्षात कार्यवाही नाही : ना. जयकुमार गोरे

सध्या नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहेत. दुष्काळी भाग म्हणून अनेक तालुक्यांचा समावेश देखील पहायला मिळतो.…

स्वर्गीय अनिलभाऊंनी पाहिलेले स्वप्न उतरले सत्यात….

खानापूर आटपाडी विटा तालुक्यातील विकासासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी जीवाचे रान केले. अनेक समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले.…

खरसुंडीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी……

अनेक भागात मोकाट जनावरांचा त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतच आहे त्याचबरोबर…

आटपाडीत वाळूतस्करांविरुद्ध डॉक्टरांची मोहीम, निर्माण झाला एक नवा आदर्श

सध्या वाळू तस्कर अवैधरित्या राजेरोसपणे सुरु असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या अवैध्य वाळू चोरीविरोधात अनेकांनी आवाज उठविला तरीदेखील हा…

आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या यात्रेत ७ कोटींची उलाढाल! चार दिवसांत खरेदी-विक्रीचे साडेचार हजार व्यवहार

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील यात्रा खूपच प्रसिद्ध आहे. गर्दीदेखील खूपच पहायला मिळते. पूर्वी यात्रेत जनावरे येताना पशुधन शेतकरी बैलजोड्या जोडून…

सांगली जिल्ह्यातील सात बसस्थानकांमध्ये काँक्रिटीकरण

अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच अनेक भागातील बसस्थानक देखील दुरावस्थेत…