पक्षभेद विसरून खासदार आणि आमदार येणार एकत्र….

खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची ७५ वी जयंती नुकतीच साजरी झाली. यावेळी विटा येथील तालुका…

आटपाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

सध्या सरकारी कामात हलगर्जीपणा तसेच बोगस कामे देखील होतच असल्याचे चित्र पहातच आहोत. सरकारी कामात वेळ लागत असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांना…

धनगर समाजासाठी 500 कोटींच्या निधीची गोपीचंद पडळकरांची फडणवीसांकडे मागणी

महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जातीचे लोक वास्तव्यास आहेत. शासनाकडून त्या त्या समाजातील समस्या सोडविण्यासाठी निधी देखील मंजूर केले जातात. आटपाडीत नुकताच…

रविवारपासून सुरु होणार खरसुंडीत खिलार जनावरांची यात्रा

सध्या सगळीकडे यात्रांचे दिवस आहेत. यात्रेसाठी परगावी असलेले लोक गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसतच आहे. यात्रेनिमित्त अनेक भागात विविध कार्यक्रम…

आटपाडीचे अशोक पवार यांना केंद्रीय पत्रकार संघाकडून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीरउद्या पार पडणार सन्मान सोहळा 

नुकताच पत्रकार दिन उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. या पत्रकार दिनादिवशी…

आटपाडी वनविभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची ब्रम्हानंद पडळकर यांची मागणी….

सध्या फसवणूक, चोरी, अवैध्य धंदे जोरात सूरु आहेत. या अवैध्य धंद्यांना कुठेतरी भीती निर्माण व्हायला हवी अशी नागरिकांची मागणी देखील…

रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू; खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

खानापूर, आटपाडी, सांगोला आदी भागात पाण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांची मागणी सुरु होती. टेंभूचे आवर्तन सुरु करण्यासाठी सतत मागणी होत होती. शेतकऱ्यांनी…

आमदार सुहास भैय्या बाबर यांनी घेतली थेट नगरपालिकेत आढावा बैठक

लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता आमदार खासदार यांनी नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघातुन सुहास भैय्या बाबर…

आटपाडीच्या कुस्ती मैदानास उस्फुर्त प्रतिसाद, शिवराज राक्षे, सिकंदर शेखचा डंका…..

प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अनेक एक स्पर्धा घेतल्या जातात. तसेच मनोरंजनात्मक असे विविध कार्यक्रम योजले जातात.…

आटपाडी तालुक्यात चार सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात! ४२ मेगावॉट क्षमतेचे सात प्रकल्प

शासनामार्फत अनेक विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा पुरेपूर फायदा देखील शेतकऱ्यांना होतो. सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण…