आष्ट्यात पावसाची जोरदार हजेरी! पिकांचे नुकसान…..

आष्टा व परिसरात शनिवारी दुपारनंतर, तसेच सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. मागील…

खानापूर परिसरामध्ये पावसाने खरिपाला दणका!छाटणी पुन्हा लांबणीवर…

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खानापूर घाटमाथ्यावर पुन्हा हजेरी लावली. शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटमाथ्यावरील खानापूर, सुलतानगादे, बेनापूर, पळशी, करंजेसह…

इस्लामपूर मतदारसंघात महायुती, मविआत….

विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असल्याने आचारसंहितेची लगबग देखील सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चा…

खानापूर विधानसभा मतदारसंघात वैभव पाटील, राजेंद्र अण्णा तुतारी हाती घेणार? चर्चांना उधाण

खानापूर मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास भैया बाबर, भाजपकडून माजी समाज कल्याण सभापती…

गावभेट दौऱ्यात केलेली मागणी दीपकआबांनी केली पूर्ण! महिला वर्गाने मानले आभार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातून नेतेमंडळीची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मा. आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला…

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 3445 पदांसाठी भरती, अशी आहे अर्ज करण्याची पद्धत

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया…

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सुरेश हाळवणकर यांनाच उमेदवारी देण्याची भाजप कार्यकर्त्यांची ठाम मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. उमेदवारी बाबतीत तर्क वितर्क देखील लावण्यात येत…

मिणचेकरांच्या कार्यकर्त्यांचे भास्करराव जाधव हातकणंगले दौऱ्याकडे लक्ष!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेते मंडळाची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्षातून सभा, मेळावे यांचे आयोजन केले जात आहे.…

सोलापुरकरांसाठी खुशखबर! विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘या’ तारखेला होणार उद्घाटन

सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून…

इचलकरंजी शहरवासीयांची पाणी जपून वापरण्याचे आवाहन! कृष्णा योजनेच्या पंपात बिघाड पाणीपुरवठा ठप्प

इचलकरंजी शहरांमध्ये नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलने देखील केलेली आहेत. तसेच अनेक काही तांत्रिक अडचणीमुळे,…