इचलकरंजी मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या लढती!

विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला…

हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजीचा सूर! विधानसभेला कोणती भूमिका घेणार

इचलकरंजीत भाजप रुजवलेल्या हाळवणकर यांना डावलने शक्य नव्हते त्यामुळे त्यांच्या सहमतीशिवाय आवाडेंना प्रवेश देता येणार नाही हे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला…

हुपरी, पेठवडगाव, हातकणंगलेसाठी पाच कोटींचा निधी…

हुपरी शहरासाठी एक कोटी 80 लाख, पेठवडगाव शहरासाठी एक कोटी 70 लाख आणि हातकणंगले शहरासाठी एक कोटी पन्नास लाख असा…

खानापूरच्या विकासात स्व. अनिलभाऊंची भूमिका….

खानापूर शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.…

ॲड. वैभव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश! नवीन डीपी मंजूर

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पोसेवाडी येथे भगीरथ योजनेचा डीपी बसविण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून गावात लाईटमुळे…

वैभव पाटील यांच्यासमोरच माजी नगरसेवकाने केला मोठा खुलासा

सगळीकडेच आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर नेतेमंडळींची धावपळ सुरू झालेली पाहायला मिळत आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाची…

सांगोल्यावर ठाकरेंचा दावा! मा. आम. दिपक साळुंखे पाटील यांचे नाव चर्चेत

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सर्वात जास्त वाईट अवस्था असून त्यांचा गेल्यावेळी…

आष्ट्यात शिवरायांचा पुतळा उभारणीस परवानगी देण्याची मागणी….

आष्टा येथील शिवाजी चौकात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीस परवानगी मिळावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज…

आज इस्लामपुरात शिवस्वराज्य यात्रेची सांगता! शरद पवार, जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची शेवटची सभा होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद…

कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर

लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्याने १००, २०० रूपयांचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे…