New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी तर काही तरुण पिढीसाठी आहेत. केंद्र सरकारने तरुणांसाठी…

टेंभूच्या सहाव्या टप्प्याला मिळणार अनिलभाऊंचे नाव

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन तसेच महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ…

इस्लामपुरात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी….

केंद्र शासनाने सन 2024-25 च्या सोयाबीनला 4 हजार 892 रुपयाची हमीभाव जाहीर केला आहे .सध्या सोयाबीन काढण्याचा हंगाम सुरू असून…

हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं सत्य

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. दुचाकीस्वाराच्या अचानक मृत्यू झाल्याने गावभर त्याच्या हत्येची…

‘आनंदाचा शिधा’ अडकला तेलात! कोल्हापुरातील लाभार्थ्यांना प्रतीक्षा

राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या आनंदाचा शिधा योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. अद्यापही रेशन दुकानदारांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला…

पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आमदार शहाजीबापू पाटील यांचा विश्वास…..

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच शहाजीबापू पाटलांनी थेट पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ…

खानापूर विधानसभा मतदारसंघात आ. पडळकर आणि वैभव पाटील यांच्यातील भेटीने उडाली खळबळ…

वैभव पाटील हे सध्या राष्ट्रावादीच्या अजित दादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटकपक्ष आहे .खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये…

आटपाडी तालुक्यात ग्रामकर ॲप विकसित

आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाचीवाडी ग्रामपंचायतीने डिजिटल कर प्रणालीचा स्वीकार करत ग्रामकर ॲप विकसित केलेले आहे. गावातील नागरिकांना आता आपल्या करवसुलीसह…

Gandhi Jayanti 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव काल, आज आणि उद्या

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी झाला होता, म्हणून दरवर्षी हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.देशाच्या कानाकोपऱ्यात…

अजितदादांचा नवा वादा! लाडक्या बहि‍णींना पुन्हा मिळणार 3000 रुपये; केव्हा अन् कधी?

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही कऱण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित…