आटपाडी शहरवासीयांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचे ब्रह्मानंद पडळकर यांचे आदेश…
आटपाडी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन आता दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत. सध्या नगरपंचायतवर प्रशासन काम करीत आहे. आटपाडी शहरातील कचरा, पाणी,…
आटपाडी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन आता दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत. सध्या नगरपंचायतवर प्रशासन काम करीत आहे. आटपाडी शहरातील कचरा, पाणी,…
सध्या सगळीकडेच उसाचा गळीत हांगाम सुरु झालेला आहे. अनेक भागात ऊसतोड मजूर कमतरता यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच ऊस दरवाढीचा…
माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महूद येथील चौथ्या शाखेचे उद्घाटन हे उत्साहात पार पडले. अल्पावधीतच गती घेत ही संस्था…
अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी, चोऱ्यांच्या प्रमानात दिवसेंदिवस वाढ होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.…
हातकणंगले तालुक्यातील आळते येथे बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल व भाऊसो चौगुले बालविद्या मंदिराचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…
कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ना. चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या वतीने ना. चंद्रकांतदादा पाटील…
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न हा जगजाहीर आहे. पाण्याची तीव्र टंचाई शहरात जाणवते. सतत होणाऱ्या गळती, पंचगंगा प्रदूषण अशा अनेक कारणामुळे शहरवासीयांना…
आमदार जयंत पाटील यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. समाजाच्या दृष्टीने ते खूपच फायदेशीर आहेत. सांगलीत तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी…
महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुद्रा लोन योजनेच्या धर्तीवर राज्य…
गेल्या 23 वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात आविष्कार कल्चरल कार्यरत आहे. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्य करीत…