आष्ट्यातील शेतकऱ्याला ३० वर्षांनंतर न्याय; वनक्षेत्रात गेलेली जमीन तहसीलदारांच्या कार्यतत्परतने मिळाली परत

वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वयोवृद्ध दत्ताजीराव थोरात यांची जमीन वन क्षेत्रात गेलेली होती. अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या प्रयत्नामुळे २०…

आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर

आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या…

शरद पवार यांच्याइतके केले नाही काम कोणीच केले; जयंत पाटील

देशाच्या इतिहासात शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून जितके काम केले, तितके कोणीही केले नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा शरद पवार यांच्यावर विश्वास…

इस्लामपूर- कापूसखेड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू 

इस्लामपूर- कापूसखेड रस्त्यावर म्हसोबा मंदिरानजीक दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश महादेव माटेकर (वय ४२, मूळ रा.…

सांगोल्यावर कोणताही अन्याय होणार नाही तालुक्याच्या विकासाला भरघोस निधी मिळवून देऊ; पालकमंत्री यांची ग्वाही 

सांगोला शहर आणि तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांना गती देऊन भरघोस निधी मिळवून द्यावा, सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात…

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास शिवसेना महिला आघाडीची भेट 

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास शिवसेना ( शिंदे गट) कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा वैशाली ताई डोंगरे यांनी शनिवारी सदिच्छा भेट…

इचलकरंजी आगाराचा दैनंदिन महसूल लाखाने वाढणार

इचलकरंजी आगाराचे सध्या दैनंदिन उत्पन्न सुमारे सात ते आठ लाखांच्या घरात आहे. सदर भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येनुसार दररोज सुमारे एक लाख…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडून स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर येऊन आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत…

रुईत पूर्ववैमनस्यातून जातीवाचक शिवीगाळ; तिघे जण ताब्यात

हातकणंगले तालुक्यातील रुई येथील दोन समाजात सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यावरून झालेल्या मारामारीत एका तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर गावात प्रचंड…

सुवर्णसंधी! रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या

अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची…