कुंभोज येथे थकबाकी भरण्याचे आवाहन अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

सध्या अनेक ग्रामपंचायतीची थकबाकी वसुली सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करत नाहीत म्हणजेच वेळेवर…

पत्रकारांच्या मुलभूत प्रश्नांसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ.डॉ.अशोकराव माने

काल पत्रकार दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेले होते. अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारांना पुरस्कार वितरण देखील…

महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागण्याचे आदेश….

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र…

कारची दुचाकीला जोराची धडक; एकाचा मृत्यू

सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक कारणांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तुरीची रास सुरु असताना तूर भरण्यासाठी…

नांदणी मठाला तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…..

काल सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले होते. नांदणीमधील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला तीर्थक्षेत्र अ…

शेतकऱ्यांसाठी खास प्रधानमंत्री कुसुम योजना / कुसुम सौर पंप योजना! फायदे, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कसा करावा?

पीएम-कुसुम योजना हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे आहे. या योजनेद्वारे,…

खानापूर तालुक्यात एकाच रात्री पाच बंद घराची घरफोडी! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

अलीकडच्या काळामध्ये चोरीच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा चोरीचे…

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील तरूणांनी केले अनोखे आंदोलन! चक्क खड्ड्यात केक कापून…..

अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. रस्त्यांच्या दुरावस्था झाल्याने अनेक अपघातात वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे…

खानापूर तालुक्यातील ऐनवाडीतील ग्रामविकास शिक्षण संस्थेची आनंददायी शिक्षण परिषदेसाठी निवड

खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गाव अलीकडच्या काळात खूपच नावारूपास आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई येथे…

सांगली व खानापूर रोडवरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा मोठे जनआंदोलन उभारून ठिकठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा……

अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसत आहेत. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे कित्येक जणांना जीव देखील…