Sikandar Teaser: “हिसाब नही इन्साफ करने आया हू..”; सलमान खानचा लक्षवेधी स्वॅग! ‘कटप्पा’च्या खलनायकाची चर्चा…..

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती तो सिनेमा म्हणजे ‘सिकंदर’. काल महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर ‘सिकंदर’ सिनेमा कधी येणार याची…

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा सविस्तर

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले…

वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी घेण्याची मागणी….

सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान 39 अंश सेल्सियस इतके होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, कडक उन्हाळा याचा विपरित…

मार्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजा! होळीपासून ईदपर्यंत केव्हा बंद असणार शाळा? जाणून घ्या

फेब्रुवारी महिना संपायला आलाय. 28 दिवसांचा हा महिना संपल्यानंतर मार्च महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरांपासून बॅंकांच्या नियमांपर्यंत…

इस्लामपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात वीसजण जखमी

सध्या अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद खूपच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूर शहरात बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या…

हातकणंगले मतदारसंघात एकाच वेळी शिवसेनेचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना धक्का…..

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आले. अनेक पक्षप्रवेश देखील झाले.  लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील माने…

इचलकरंजी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटणार कधी?

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई तर जाणवतेच त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न देखील खूपच गंभीर बनू…

आटपाडीत युवासेना शाखेची स्थापना : तानाजीराव पाटील

सध्या अनेक भागात विविध विकासकामे, समस्या दूर करणे त्याचप्रमाणे अनेक विविध योजना राबविल्या जात आहे. युवा विजय महाराष्ट्र दौरा उपमुख्यमंत्री…

मा. आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांच्याकडून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सांत्वन

राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे दीर्घ आजाराने यांचे…

सांगोला तालुक्यातील या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेकडे फिरवली पाठ,  सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच. सध्या या भागात देखील अनेक विकासकामे करण्यास सुरवात होत आहे. सांगोला तालुक्यातील…