दिल्ली कॅपिटल्स पडली मुंबई इंडियन्सवर भारी, शेवटच्या चेंडूवर मिळवला थरारक विजय

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शेवटच्या चेंडूपर्यंत ताणली गेली…

आजचे राशीभविष्य! 16 February 2025 : या राशीच्या लोकांनी आज नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल का ?

मेष राशी (Aries Daily Horoscope) सरकारी नोकरीत बढती मिळेल. राजकारणात तुमचे विरोधक पराभूत होतील. व्यवसायात नवीन सहकारी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना…

आटपाडी तालुक्यातील झरे येथील पाणंद रस्ता खुला, शेतकऱ्यांमधून समाधान

सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळत आहे. यामुळे अपघातांमध्ये प्रचंड वाढ देखील होत आहे. अनेक भागातील रस्त्यांची दुरुस्तीचे काम…

सांगोला तालुक्यातील महूद येथे आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण , प्रकृती स्थिर

सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न खूपच काळजीनिहाय पहायला मिळत आहे. आरोग्याच्या बाबतीत अनेक नवनवीन आजार डोके वर काढताना दिसत आहेत. सध्या…

रेंदाळमधील अतिक्रमण काढण्यासाठी कठोर भूमिकेची गरज

सध्या अनेक भागात अतिक्रमण वाढलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.…

इचलकरंजी शहरातील पंचगंगा वरद विनायक मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम

आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अनेक भक्त बाप्पांच्या दर्शनासाठी गणपती मंदिरात गर्दी करत आहेत. इचलकरंजी शहरातील पंचगंगा वरद विनायक मंदिरात आज…

 आमदार जयंतराव पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात भर घालणारे उद्योग व्यवसायासाठी महत्त्वाकांक्षी व भविष्याचा वेध घेणारे विचार आणि क्षमता नक्कीच चालना देणारे ठरताहेत. कार्यकर्त्यांना…

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मोफत प्रवास…

स्पिरिटची अवैधरित्या वाहतूक, सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सध्या अनेक भागात राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु आहेत. त्यामुळे याला तरुणाई बळी पडत आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढत चाललेली…

हातकणंगले दुय्यम निबंधकांच्या मनमानी कारभाराची मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सध्या गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी सरकारी कामात मनमानी कारभार पहायला मिळत…