विट्यासह खानापूर तालुक्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

आजपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरु झालेल्या आहेत. तर इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू होते. जिल्ह्यात परीक्षांचं…

विट्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार धनगर समाजाचा वधू – वर मेळावा

सध्या लग्न करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. योग्य वर तसेच वधू मिळत नसल्याने अनेकांना लग्नासाठी वाट पहावी लागते. पण…

आटपाडीत पोलिसांची सक्तीची वसुली, व्यापाऱ्यांनी लुटीबाबतचा वाचला पाढा….

सध्या अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अवैद्य धंदे तसेच दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. सध्या अनेक फसवणुकीला…

इचलकरंजीत घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र; पाच मिळकती सिल

सध्या प्रत्येक भागातील घरफाळा, पाणीपट्टी वसुली दणक्यात सुरु आहे. वेळोवेळी आदेश देऊनही याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत राहतात. इचलकरंजी महानगरपालिकेने देखील…

हातकणंगले गावातील विकासकामांसाठी सुमारे ६.५ कोटी रुपयांचा निधी….

अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य याबाबतीत नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु…

आमदार जयंत पाटील यांच्या मौनामुळे निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला संभ्रम! वाढदिवसानंतर घेणार का मोठा निर्णय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर, महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपामध्ये प्रवेशाबाबत…

इचलकरंजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्नशील ; मंत्री हसन मुश्रीफ

सध्या इचलकरंजी म्हणजेच वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात अनेक विकासकामांचा शुभारंभ सुरु आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ…

माजी आमदार शहाजीबापु पाटील यांनी सांगोला शहरातील शासकीय कार्यालय आणले एका छताखाली, नागरिकांची थांबणार भटकंती….

प्रत्येक भागात काही ना काही सेवासुविधांचा अभाव हा असतोच. वेळोवेळी नागरिकांकडून मागणी देखील केली जाते. पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.…

IPL 2025 चं वेळापत्रक केव्हा होणार जाहीर ? अंतिम सामना कुठे? 2 संघांना धक्का……

क्रिकेट चाहत्यांना सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ आपल्या देशाला चॅम्पियन करण्यासाठी…

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन काळूबाळूवाडीचा टेंभू योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्धीस आहे. कारण या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पण अलीकडच्या काळात या भागातील…