७ बंधारे पाण्याखाली!राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु…..

कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रातील…

दूधगंगा नदी पात्रात दोघेजण बुडाले!

निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी पर्यटनसाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८),…

खानापूरात सिद्धनाथाच्या मंदिरात चोरी! तीन तासांत पोलिसांची कारवाई

खानापूर तालुक्यातील मंगरुळ येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरात पुजारी समर्थ राजकुमार गुरव ( वय १८,…

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अडीच लाखांचा अपहार! शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी बाळासाहेब नारायण…

डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून!

कल्याणनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा दगडानं ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विनायक कामण्णा हक्के (वय-…

इचलकरंजीत डॉक्टर्स डेनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन!

डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते. देवानंतर माणसाला दुसरे जीवन देणारे डॉक्टरच आहेत. गरजू लोकांना बरे करण्यात आणि त्यांना निरोगी…

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना! कोणाला, किती सिलेंडर मिळणार? सविस्तर………

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात…

विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेकडे लक्ष…..

विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विद्यमान…

टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान

भारतीय संघाने शनिवारी T-20 विश्वचषक जिंकला आणि 17 वर्षांचा दुष्काळ संपला. संपूर्ण देशभरात या विजयाचा आनंदोत्सव साजरा होत असताना आणि…

Indian Cricket Team : टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली! मायदेशी परतता येईना…….

बेरील चक्रीवादळामुळे सध्या बार्बाडोसमध्ये (Barbados) अडकलेल्या भारतीय क्रिकेट संघाला(Team India) त्यांच्या ऐतिहासिक T20 विश्वचषक 2024 विजयानंतर मायदेशी परतण्यास विलंब होत…