सांगोल्यातील शेतकऱ्यांचे रखडले 12 कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान ! अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी
कृषी क्षेत्राचा विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड,…
Flash News
कृषी क्षेत्राचा विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड,…
हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा मान असणाऱ्या कोल्हापूरमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मराठा समाज असूनही हक्काचे भवन नाही ही उणीव भरून काढण्यासाठी…
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, सकल दिगंबर जैन समाज, पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समिती, वीर…
वाळवा तालुक्यातील पेठ येथील जनाई गार्डनमध्ये शिराळा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील 48 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता…
इचलकरंजी शहरातील राजकीय समीकरणे वेगवेगळी असली तरी पक्षांतर्गत विस्तार अधिक झालेला आहे. त्यासोबतच गटातटाचे राजकारण इथे महत्त्वाचे मानले जात आहे.…
अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खून, मारामारी तसेच अनेक फ्रॉडच्या घटना घडत असतानाचे चित्र दिसतच…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे बुधवारी कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे…
सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर…
आमदार जयंत पाटील हे जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदार जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडत आहे. अशातच आता काँग्रेसचे नेते…
दरवर्षी मोठ्या संख्येनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. विविध विषय, त्या विषयांची तयारी आणि अखेरीस दिली जाणारी…