आठव्यांदा निवडून आलेल्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र…..

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोषापासून स्वतःला लांब ठेवत माध्यमांपासून दूर राहिलेल्या प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी आज प्रथमच…

आष्ट्यातील युवकांचा पर्यावरण जागर, भिलवडी-आष्टा-कन्याकुमारी चौदा जणांची शांतता रॅली….

आष्टा शहरातील अनेक युवक सायकलींवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात. या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील, अमोल चौगुले,…

भाजपच्या चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविणार, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविणार

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे इचलकरंजी शहरातील काही राजकीय पक्षांचे शटर डाऊन झाले आहेत. आता मी आणि प्रकाश आवाडे मिळून केवळ…

पूर नियंत्रण प्रकल्पाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कृष्णा, भीमा खोर्‍यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) राबविण्यात येत…

भाजपला अपमानित करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे. म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या…

उद्योगाद्वारे बेरोजगारी कमी करण्याला प्राधान्य; आमदार अशोकराव माने

हातकणंगलेचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी कोल्हापूर कार्यालयाला भेट दिली.आता वाढती बेरोजगारी हे समाजातील मोठे आव्हान आहे. मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत…

रेवणगाव ग्रामसभेत बाबर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत!  

विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना विधानसभेत रेवणगाव परिसरानेही मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्यात हातभार लावला. खानापूर विधानसभा  मतदारसंघातून आमदार सुहास…

WhatsApp चॅटमध्ये बदल, iPhone च्या iMessage सारखा घेता येणार अनुभव

आज भारतासह जगभरातील कोट्यवधी लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स ही सादर करत असते. नुकतेच व्हॉट्सॲप…

Cyclone Fengal Alert : प्रचंड वेगानं धडकणार चक्रीवादळ; अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती

चक्रीवादळाच्या रुपानं पुन्हा एकदा एक मोठं संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता…

ऐश्वर्या रायनी बच्छन आडनाव काढलं? घटला घटस्फोट?

बॉलिवूडचे जोडपे अभिषेक बच्छन आणि ऐश्वर्या राय बच्छन यांच्यात सर्व काही ठीक नाही याचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळाला आहे.अभिषेकपासून ऐश्वर्या दूर…