श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाचे होणार नूतनीकरण; इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव मंजूर

इचलकरंजी महापालिकेच्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाची पुन्हा एकदा दर्जेदार बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे व पणजी येथील नाट्यगृहातील सुविधांचा…

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांच्या सहली निघणार आता 15 जानेवारीपर्यंतच

विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणार्‍या सहलींना आता शिक्षण विभागाने मुदत घातली आहे. दि. 15 जानेवारीपर्यंत शाळांना सहलींचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली…

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम डॉ. राहुल आवाडे यांच्या नावावर

इचलकरंजी विधानसभेचे प्रतिनिधित्व आजपर्यंत अनेक दिग्गजांनी केलेले आहेत. यामध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे, कॉम्रेड एस पी पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे,…

कोल्हापूरकरांनी 10 आमदार दिले, मंत्रिपदं किती मिळणार? मुश्रीफ, कोरे, आबिटकर, महाडिक रेसमध्ये…

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार यश मिळालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने दहापैकी दहा जागा पटकावल्यानंतर मातब्बर आणि ज्येष्ठ नेत्यांना आता…

विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका गजबजू लागली

राज्यासह  इचलकरंजी विधानसभा निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाल्याने महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात…

इचलकरंजी मतदारसंघातील सर्वांगीण विकासात्मक कामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहणार ; राहुल आवाडे

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला लागला आणि या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र महायुतीला मताधिक्य मिळालेले आहे. इचलकरंजी विधानसभा…

मंत्रीपदाची लॉटरी कुणाला लागणार? याविषयी उत्सुकता

23 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आता…

मुख्यमंत्र्यांचा रवींद्र मानेंना फोन, शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार यश मिळालेले आहे. यश मिळाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोनाफोनी सुरू केलेली आहे.…

आता आपली जबाबदारी वाढली; राहुल आवाडे

निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही विकासाचे मुद्देसमोर घेऊन गेलो. त्यामुळे सहाजिकच इचलकरंजी मतदारसंघातील सर्वच मतदारांनी आणि जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला.…