वैभवदादा पाटील ऍक्टिव्ह मोडवर…
आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. यानिमित्त अनेक भक्त वारकरी हे दिंडी आपल्या गावातून घेऊन ते पंढरपूरकडे प्रस्थान…
आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. यानिमित्त अनेक भक्त वारकरी हे दिंडी आपल्या गावातून घेऊन ते पंढरपूरकडे प्रस्थान…
सध्या सगळीकडेच दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. यानिमित्त अनेक भक्त वारकरी हे…
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक नेतेमंडळी आपापल्या परीने तयारी दाखवत आहेत. अशातच आता वित्यातून एक मोठी बातमी समोर…
गावागावात अनेक विकास कामांसाठी नेतेमंडळींकडून निधी मंजूर करून गावामध्ये विकासकामे केली जातात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील गेल्या अनेक…
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विकास कामांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे. विकास कामे व…
विट्यात खानापूर रस्त्यावरील गेस्ट हाऊस समोर असणाऱ्या हे ईश्वरा या उथळे यांच्या घरात घरगुती वादातून महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार…
विट्यामध्ये कुंडल रस्त्यावर एसटी बस आणि चारचाकी या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे. कुंडलच्या नाक्या वरील वळणावर एसटी बस आणि…
खानापूर तालुक्यातील मंगरुळ येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरात पुजारी समर्थ राजकुमार गुरव ( वय १८,…
विधानसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. काही नेतेमंडळीनी आपापली तयारी देखील चालू केली आहे.विधानसभेच्या निवडणुका टप्प्यात आल्या असताना खानापूर…
विटा बामणी- पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून सर्व कामे…