रेंदाळ ग्रामसभेत व्यासपीठ, पाणीपुरवठा, सौरऊर्जा प्रकल्पांवर खडाजंगी……

प्रत्येक भागात काही ना काही समस्या या असतात. मग त्या पाणी, वाहतूक, अतिक्रमण, पार्किंग याबाबतीत असो त्यावर मग सर्वांनुमतीने उपाय…

पेठवडगाव येथील संयुक्त शाहू तालीम वर्धापन दिनानिमित राबविला सामाजिक उपक्रम, सर्वत्र कौतुक

प्रत्येक गावागावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेणेकरून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लाभ होईल. गोरगरिबांना आधार मिळेल. असाच एक उपक्रम…

अजय-अतुल शोची जोरात तयारी; उत्कंठा शिगेला, तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद

कोल्हापुरात प्रथमच भव्य संगीत सोहळा होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बहारदार,…

शक्तिपीठबाबत माणगावात ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

सध्या शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा खूपच जोर धरत आहे. अनेक भागात याला विरोध तर काही भागात याला पसंती दर्शवली जात…

रेंदाळ येथील श्री बिरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी, लेखी आश्वासन

अलीकडे अतिक्रमण हे प्रत्येक भागात पहायला मिळतच आहे. अनेकवेळा या अतिक्रमणामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होतो. या अतिक्रमणाविरोधात अनेक वेळा…

बिंदू चौक वाचविण्यासाठी तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच

सर्वसामान्य जनतेच्या अनेक विविध मागण्या असतात या मागण्याचा नेतेमंडळींकडून पाठपुरावा देखील केला जातो तर काही वेळा याकडे दुर्लक्ष देखील होते.…

हुपरी रोडवर अभिषेक स्पिनींग मिल्समध्ये तणाव, आवाडे समर्थकांची गर्दी

अलीकडच्या काळात फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सध्या चित्र दिसत आहे. यामध्ये अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत आहे. हातकणंगले…

हातकणंगलेत चक्काजाम! ठाकरे सेना आक्रमक, एसटीची अन्यायकारक १५ टक्के भाडेवाढ 

सध्या सरकारतर्फे एसटी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.…

भादोलेत पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर पॅनल बसविण्याच्या कामात अपहार, सहा लाखांच्या सोलर पॅनलची 16 लाखांना खरेदी

सध्या खून, मारामारी, अपघात याबरोबर फसवणुकीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीत दहा लाखांचा…

आज हातकणंगलेत एस.टी. भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय

सध्या महागाई इतकी वाढली आहे कि त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. प्रत्येक दरात खूपच वाढ होत असल्याने जनतेमध्ये नाराजी…