परभणीतील संविधान अवमानप्रकरणी आटपाडी तालुका नाभिक संघटनेकडून निषेध

परभणी येथे संविधानाचा अवमान घडला त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आटपाडी तालुका नाभिक संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेच्या वतीने आटपाडी तहसीलदार…

आमदार सुहास बाबर यांची रखडलेल्या उपकेंद्र कार्यान्‍वितची विधिमंडळात मागणी

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली चुणूक दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे महावितरणने…

विधिमंडळात घुमला खानापूर-आटपाडीचा आवाज

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली चुणूक दाखवली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही…

आटपाडी नगरपालिकेची कारवाई; खुल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले 

आटपाडी नगरपालिकेच्या नावे असणाऱ्या भूखंडावर केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी, दि १६ रोजी नगरपंचायतने हातोडा चालवत ते जमीनदोस्त केले. अनेक वर्षांपासून या…

बाबर आणि पडळकर यांच्यावर आगामी काळात कोणती जबाबदारी सोपविणार याकडे जनतेचे लक्ष

मंत्रीपदापासून कायमच वंचित राहिलेल्या खानापूर मतदारसंघाला यावेळी देखील मंत्रीपदाने हुलकावणी दिलेली आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी दिवंगत…

आटपाडीच्या दिघंची येथील मैदान निमसाखरच्या डमरू आणि भारत बैलांनी मारले!

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच केसरी बैलगाडा स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून एक…

२०१४ ची पुनरावृत्ती! महायुतीकडून सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाचा ठेंगा

महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा दबदबा नेहमीच राहिला आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सांगलीतून ठरायचे, मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खाती सांगली जिल्ह्याच्या ताब्यात…

मंत्रीपद डावलल्याने विरोधी पक्षाकडून आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळ विस्तार करत ३९ जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली. दरम्यान एकेकाळी…

सांगली जिल्हा प्रथमच मंत्रीपदापासून वंचित! महायुतीच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून राज्यामध्ये सांगली जिल्हा म्हणजे मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हीच ओळख मात्र यामुळे पुसली गेली…

खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये मंत्रिमंडळाचा दुष्काळ कायम; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर

सांगली जिल्ह्यात एकेकाळी पाच मंत्रिपदे होती. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्री पद महायुतीने दिले नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे…