२०१४ ची पुनरावृत्ती! महायुतीकडून सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाचा ठेंगा

महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा दबदबा नेहमीच राहिला आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सांगलीतून ठरायचे, मुख्यमंत्री पदासह महत्त्वाची खाती सांगली जिल्ह्याच्या ताब्यात…

मंत्रीपद डावलल्याने विरोधी पक्षाकडून आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळ विस्तार करत ३९ जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली. दरम्यान एकेकाळी…

खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये मंत्रिमंडळाचा दुष्काळ कायम; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर

सांगली जिल्ह्यात एकेकाळी पाच मंत्रिपदे होती. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्री पद महायुतीने दिले नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे…

मतदारसंघाच्या विकासासाठी कायम राहणार प्रयत्नशील; आमदार सुहासभैया बाबर

खानापूर-आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव केला…

मंत्रिपदाची घालमेल, कार्यकर्त्यांच्यात धाकधूक वाढली ; राजकीय वर्तुळात उत्सुकता

भाजपचे सर्वाधिक चार आमदार सांगली जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सांगली जिल्ह्यातून आमदार सुहास बाबर हे एकमेव…

खानापूरमध्ये दत्तजयंती सोहळा….

खानापूर येथील दत्तनगरमधील दत्त मंदिरामध्ये शनिवार, १४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्त मंदिरात…

नूतन आमदार सुहासभैया बाबर यांच्याकडून लाडक्या बहिणींचे कौतुक, आटपाडी तालुक्यातील लाडक्या बहिणींची जोरदार चर्चा…

नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्या हाती आला आणि महायुतीने यामध्ये विजय प्राप्त केला. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुहास भैया बाबर…

खानापूर घाटमाथ्यावर ऊसतोडीला गती

गेल्या काही दिवसापासून परिसरामध्ये कडक ऊन असल्यामुळे ऊसतोडीला गती आली आहे. कारखान्यांना ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. खानापूर…

मतदारसंघ आदर्शवत करण्यास सहकार्य करण्याचे आमदार सुहासभैया बाबर यांचे आवाहन

खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची विट्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पहिलीच बैठक घेण्यात आली. शासन आणि प्रशासन…

क्षमतेपेक्षा जास्तची ऊस वाहतूक नागरिकांच्या मुळावर, सूचना देण्याची मागणी

खानापूर तालुक्यात उदगिरी, भारती शुगर्स, विराज, कडेगाव तालुक्यात सोनहिरा, केन ॲग्रो, पलूस तालुक्यातील क्रांती, सातारा जिल्ह्यातील गोपूज, कृष्णा, रेठरे बुद्रुक…