शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्र मंजुरीनंतर घाटमाथ्यावर जल्लोष

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे, यासाठी सातत्याने लढा उभारल्याबद्दल माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा खानापूर घाटमाथ्यावरील नागरिकांकडून सत्कार…

शिवाजी विद्यापीठ खानापूर उपकेंद्राच्या श्रेयवादात रस नाही; वैभव पाटील

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात झाले, या गोष्टीला महत्व आहे, बाकी श्रेयवादाच्या लढाईत आपल्याला फार रस नाही, आता या मतदारसंघातील उर्वरित…

खानापूर घाटमाथ्यावर मका पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

खानापूर घाटमाथ्यावर शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी हंगामात लागवड केलेली मका जोमदार…

खानापूरसह सहा तालुक्यांना न्याय : हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची दिशा बदलणार

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याचे निश्चित झाल्याने या परिसराच्या विकासाची दिशा बदलणार आहे. पायाभूत सुविधा, नवी निवासी संकुले, नवी…

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राची घोषणा अभिमानाचा क्षण; आ. सुहास बाबर

अधिवेशनात खानापूर विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न मांडला त्यावर शिक्षणत्र्यांनी विद्यापीठ उपकेंद्राची घोषणा केली, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया देत विद्यापीठ…

खानापुरात होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र; आ. बाबर आणि आ. पडळकर यांच्या प्रयत्नाला यश

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. उपकेंद्र उभारणीसाठी १४१ कोटी…

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार: ब्रह्मानंद 

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणीच व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कृती समितीला बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री…

खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन

खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध  विकास कामाचे उद्घाटन व अंगणवाडी सेविका व नगरपंचायतच्या स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी यांचा…

लेंगरे परिसरातील द्राक्षबागायतदार वटवाघळाच्या त्रासाने हवालदिल 

खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील परिसरात वटवाघळे द्राक्ष घडाला गुंडाळलेल्या कागदाच्या आत शिरकाव करून चोचीने द्राक्षाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत…

खानापूर तालुक्यातील बलवडी येथे पारायण सोहळ्यास आज प्रारंभ

खानापूर तालुक्यातील बलवडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आजपासून आयोजन केले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १६ मार्च ते बुधवार २६ मार्च…