मा.आमदार अशोकराव जांभळे यांच्या पाठपुराव्याला यश

सध्या अनेक भागात विकासकामांचा शुभारंभ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. इचलकरंजी शहरात देखील अनेक विकासकामे सुरु…

बागणी येथील कचरा डेपो हलविण्याची मागणी… आरोग्यावर गंभीर परिणाम

अलीकडे स्वच्छतेच्या बाबतीत गावागावात तयारी सुरु आहे. कारण अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक भागात घंटागाडी देखील येऊन…

रेंदाळ येथील श्री बिरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी, लेखी आश्वासन

अलीकडे अतिक्रमण हे प्रत्येक भागात पहायला मिळतच आहे. अनेकवेळा या अतिक्रमणामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होतो. या अतिक्रमणाविरोधात अनेक वेळा…

आष्टा येथे आ.जयंत पाटील यांच्या हस्ते सह्याद्री मल्टीपर्पज लॉनचे उद्घाटन

प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या असतात. त्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला जातो. सध्या अनेक सेवा सुविधा…

सांगोला – आंध्र प्रदेश पोलिसांची कामगिरी! आंध्र प्रदेशात चोरी करुन आलेल्या चोरट्यास दागिन्यांसह अटक

खून, मारामारी, अपघात तसेच फसवणुकीच्या प्रकारात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच त्याचबरोबर पोलिसांसमोर…

विटा पारे रस्त्यावर तिहेरी अपघात एक जण ठार तर चौघे जखमी…

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात भरमसाठ वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक तिहेरी…

सिनेअभिनेत्री माधुरी पवार व मा. आ. दिपकआबा यांच्या शुभहस्ते हॉटेल सवडचे शानदार उद्घाटन

सांगोला तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखीस आहे. या ठिकाणी पाण्याच्या टंचाई ला सामोरे जावे लागते. पण अलीकडच्या काळात पाण्याचा प्रश्न…

सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेला उद्यापासून प्रारंभ! आज जागावाटप…

अनेक भागात सध्या यात्रा सुरु आहेत. या यात्रामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक भागात बैलगाडी शर्यती देखील घेतल्या जातात. सांगोला…

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे !शेतकऱ्यांनी कुठल्या महिन्यात कुठले पीक घ्यावे? मिळेल चांगला भाव……

शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. तसे पाहायला गेले तर त्यांचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही पिकाची लागवड खरीप…

बिंदू चौक वाचविण्यासाठी तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच

सर्वसामान्य जनतेच्या अनेक विविध मागण्या असतात या मागण्याचा नेतेमंडळींकडून पाठपुरावा देखील केला जातो तर काही वेळा याकडे दुर्लक्ष देखील होते.…