इचलकरंजीला नियमीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आयुक्त पल्लवी पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश
इचलकरंजी शहराची पाणीटंचाई खूपच जगजाहीर आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. सतत लागणारी गळती यामुळे शहरवासीयांना पाच ते सात दिवसांनी…
