डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणीसाठी शासकीय जागेसाठी हालचाली सुरु, मंत्री रामदास आठवले यांची प्रशासनाकडे मागणी

आटपाडी येथील सांगोला चौकात शनिवारी पहाटे चौथरा उभारून डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवला होता. आटपाडी येथील सांगोला चौकात डॉ.…

शौचालये पाडल्याने नागरिकांची गैरसोय; शौचालय अनुदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन

प्रत्येक भागात सेवासुविधा मिळाव्यात यासाठी कायम सरकारतर्फे प्रयत्न होत राहतात. पण अनेक भागात आजही अनेक सुविधांचा आभा असलेले पहायला मिळत…

इस्लामपूर पोलिसांकडून ३ लाखांचे मोबाईल शोधण्यात यश! ३० मोबाईल मूळमालकांना परत

सध्याच्या काळात चोरीच्या प्रकरणांमध्ये भरमसाठ वाढ होऊ लागलेली आहे.दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या चोरीचा…

महाप्रसादाच्या खिरीतून ३०० ते ३५० जणांना विषबाधा, इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु

अलीकडे अनेक नवनवीन रोग उदभवू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्वछता यामुळे देखील जीवनमानात खूप साऱ्या आजारांचा सामना…

HSC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? चांगले गुण मिळवण्यासाठी बोर्डाची उत्तरपत्रिका सोडवताना वापरा या सोप्या ट्रिक्स……..

बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावेळी आपण कितीही प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव केला असला तरीसुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाईगडबडीत…

टोप येथे हजारो वारकऱ्याच्या साक्षीने रिंगण सोहळा संपन्न! पंढरपुरातील सोहळ्याची अनुभूती

सध्या माघ महिना सुरु झालेला आहे. माघ वारी निमित्त गावागावांमधून पंढरपूर कडे रवाना झालेल्या आहेत. रिंगण सोहळा देखील अनेक भागात…

आयुक्त-आवाडे वादाकडे खासदार धैर्यशील माने यांनी लक्ष घालण्याची गरज, नागरिकांमधून चर्चा….

सध्या इचलकरंजी शहरात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी तसेच नागरिकांच्या असंख्य समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु…

जखिनवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ,११ वर्षापासूनची जपली परंपरा….

सध्या माघ महिना सुरु झालेला आहे. माघ वारी निमित्त गावागावांमधून पंढरपूर कडे रवाना झालेल्या आहेत. यावर्षीच्या माघ वारीसाठी खानापूर तालुक्यातील…

पेठनाका येथे मटका जुगार घेणाऱ्यावर कारवाई

अलीकडे अवैध धंदे बेफामपणे सुरु आहेत. राजेरोसपणे, खुलेआम मटका, गांजा विक्री सुरु असल्यामुळे तरुणाई यामध्ये जास्त बळी पडत आहे. या…

खानापूरचा उडता खानापूर व्हायला वेळ लागणार नाही; अॅड. वैभव पाटील

सध्याच्या काळात गुन्हेगारी प्रकरणात प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच अवैध धंदे राजेरोसपणे सुरु असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला…